एक्स्प्लोर

Lok Sabha Election Phase 2 : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान; वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीची पिछाडी

Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात 53.51 टक्के मतदान झाले आहे.

Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा  रणसंग्राम रंगणार आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात  56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे.

5 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वाढत्या उन्हाचा मतदानाला फटका?

विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघात होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडनुकाच्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कुठे उन्हाचा तडाखा बघायाला मिळतोय, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य वातावरण बघता सकाळच्या सत्रात मतदारांनी अधिका-अधिक मतदान करण्याला पसंती दिली आहे. मात्र दुपारी उन्हाचा पारा वाढताच मतदानात देखील काहीशी घसरण होताना दिसली आहे. तर आता उर्वरित वेळेत मतदार मतदान केंद्रापर्यंत येतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदार यादीतील घोळ कायम असतानाचे चित्र आहे. तर काही ठिकाणी चक्क जेवणासाठी काही काळ मतदान प्रक्रिया बंद केल्याचे देखील बघायला मिळाले आहे. त्याचा थेट परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर पडला असल्याचे बोलले जात आहे.        

काय सांगते मतदानाची टक्केवारी?

परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44. 49 टक्के मतदान झाले असून येथे कमाल तापमान 41.04 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 40. 50 टक्के इतका मतदान झाले आहे. तर हिंगोलीचं तापमान 41 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 42. 42 टक्के मतदान झाले आहे. यात भोकर येथे 43.85 टक्के, नांदेड उत्तर 41.69 टक्के, नांदेड दक्षिण 44.35 टक्के, नायगाव 40.79 टक्के तर देगलूर 46.30 टक्के आणि मुखेड येथे 37.55 टक्के मतदान झाले आहे. तसेच नांदेड तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजतापर्यंत 42.55 टक्के मतदान झाले आहे. तर या मतदारसंघात आतापर्यंत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यात दिग्रस : 45.33 टक्के, कारंजा : 43.20 टक्के, पुसद : 41.67 टक्के, राळेगाव : 48.72 टक्के, वाशिम : 42.58 टक्के आणि यवतमाळ : 35.72 टक्के मतदान झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 23 February 2025Special Report Anjali Damania On Beed Police : बीड पोलीस, आरोपीच्या पिंजऱ्यात; दमानियांच्या रडारवर बालाजी तांदळेTeam India Win | भारतीय संघाने उडवला पाकचा धुव्वा, क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह IND VS PAKSpecial Report Neelam Gorhe On Uddhav Thackeray : साहित्याचा मंच आरोपांची मर्सिडीज; 'एका पदासाठी दोन मर्सिडीज'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Embed widget