एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 2436 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 52,667

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2436 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 52,667 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52,667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 15,786 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 42 पुरुष तर 18 महिला आहेत. त्यातील 27 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 60 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 52,667

मृत्यू - 1695

मुंबई महानगरपालिका- 31,972 (मृत्यू 1026)

ठाणे- 457 (मृत्यू 4 )

ठाणे महानगरपालिका- 2739 (मृत्यू 38)

नवी मुंबई मनपा- 2068 (मृत्यू 32)

कल्याण डोंबिवली- 941 (मृत्यू 8)

उल्हासनगर मनपा - 180 (मृत्यू 3)

भिवंडी, निजामपूर - 98 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 475 (मृत्यू 5)

पालघर- 120 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 597 (मृत्यू 15)

रायगड- 431 (मृत्यू 5)

पनवेल- 360 (मृत्यू 12)

नाशिक - 123

नाशिक मनपा- 129 (मृत्यू 2)

मालेगाव मनपा - 721 (मृत्यू 44)

अहमदनगर- 57 (मृत्यू 5)

अहमदनगर मनपा - 20

धुळे - 23 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 95 (मृत्यू 6)

जळगाव- 301 (मृत्यू 36)

जळगाव मनपा- 117 (मृत्यू 5)

नंदुरबार - 32 (मृत्यू 2)

पुणे- 360 (मृत्यू 7)

पुणे मनपा- 5319 (मृत्यू 260)

पिंपरी-चिंचवड मनपा- 317 (मृत्यू 7)

सातारा- 314 (मृत्यू 5)

सोलापूर- 24 (मृत्यू 2)

सोलापूर मनपा- 599 (मृत्यू 40)

कोल्हापूर- 244 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 23

सांगली- 72

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 10

रत्नागिरी- 167 (मृत्यू 4)

औरंगाबाद - 26

औरंगाबाद मनपा - 1263 (मृत्यू 48)

जालना- 63

हिंगोली- 132

परभणी- 18 (मृत्यू 1)

परभणी मनपा-6

लातूर -74 (मृत्यू 3)

लातूर मनपा- 8

उस्मानाबाद-37

बीड - 32

नांदेड - 15

नांदेड मनपा - 83(मृत्यू 5)

अकोला - 36 (मृत्यू 2)

अकोला मनपा- 384 (मृत्यू 15)

अमरावती- 15(मृत्यू 2)

अमरावती मनपा- 167 (मृत्यू 12)

यवतमाळ- 115

बुलढाणा - 41 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 7

नागपूर मनपा - 468 (मृत्यू 7)

वर्धा - 6 (मृत्यू 1)

भंडारा - 14

चंद्रपूर -15

चंद्रपूर मनपा - 9

गोंदिया - 43

गडचिरोली- 15

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2391 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 16,106 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 66.01 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोनाची लागण

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget