एक्स्प्लोर

अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग मोकळा?

अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संघर्ष कृती समितीचे सदस्य यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. 'राज्यातील अनेक जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीचा निर्णय आल्यावर विभाजनाचा निर्णय घेऊ' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगरचं विभाजन होणार? अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या 25 वर्षांपासून आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे ही मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्हा कृती समितीने भौगोलिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या जिल्ह्याचं विभाजन का व्हावं, याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. जिल्हा विभाजन करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नसून संगमनेर जिल्हा कृती समितीने प्रस्ताव देताना दिलेलं निवेदन हे लक्षवेधी असल्याचं स्पष्ट केलं. समितीने संगमनेर जिल्हा का व्हावा, यासाठी दीड लाख सह्या असलेल्या प्रती सोबतच संगमनेर जिल्हा कसा योग्य आहे याबाबत प्रेझेंटेशन दिलं. या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होणारच : राम शिंदे नगरचे दोन भाग व्हावेत ही लोकांची भावना आहे आणि येत्या निवडणुकीपूर्वी अहमदनगरचं विभाजन होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Voter List SIR : मोठी बातमी! SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळलं, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?
मोठी बातमी! SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळलं, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?
सात हजार रुपयांचा दर द्या, मगच ऊसाला कोयतं लावा, सदाभाऊ खोतांचा इशारा, विधानसभेत लढा उभारणार, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन
सात हजार रुपयांचा दर द्या, मगच ऊसाला कोयतं लावा, सदाभाऊ खोतांचा इशारा, विधानसभेत लढा उभारणार, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन
सरकारनं जरांगे पाटलांची फसवणूक केलीय, हक्कासाठी त्यांना मुंबईला जाण्याचा अधिकार, कैलास पाटलांचा हल्लाबोल, अंतरवाली सराटीकडे रवाना
सरकारनं जरांगे पाटलांची फसवणूक केलीय, हक्कासाठी त्यांना मुंबईला जाण्याचा अधिकार, कैलास पाटलांचा हल्लाबोल, अंतरवाली सराटीकडे रवाना
Maharashtra Cabinet Meeting: मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ दिली, जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ दिली, जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता

व्हिडीओ

Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
Rain Update : पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज, हवामान विभागानं काय सांगितलं?
पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाच दिवसात सोनं 7029 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 10878 रुपयांनी घटले
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाच दिवसात सोनं 7029 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 10878 रुपयांनी घटले
Rajesh Kshirsagar: अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर तुम्हाला टांगून ठेवलं जाईल; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सुनावलं
अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर...; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सज्जड दम देत सुनावलं
Embed widget