एक्स्प्लोर

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेशीम कोष निर्मितीला मोठा ब्रेक

सध्या भीषण दुष्काळ असतानाही वाजवी दर आणि कमी पाण्यावर येणारी तुती यामुळे रेशीम शेती बहरताना पाहायला मिळते मात्र त्यासाठी चॉकी म्हणजे रेशीम अंडकोष उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एकीकडे पावसाविना रब्बी हंगाम वाया जात असताना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेशीम कोष निर्मितीला मोठा ब्रेक बसत आहे.

बीड : सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या 180 तालुक्या पेक्षाही जास्त तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. या स्थितीतही थोड्या उपलब्ध पाण्यावर सुरु असलेली रेशीम शेती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संकटात आली आहे. रेशीम शेती अंडीपुंजांच्या तुटवड्यामुळे रेशीम शेती वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुबलक पाणी आणि कमी कालावधीमध्ये येणार्‍या तुतीच्या पिकातून शेतकरी एकरी एक ते दीड लाख रूपयाच उत्पन्न घेतात. मात्र या वर्षी तुतीच्या पिकावर झालेला खर्च देखील मिळणार नसल्याची स्थिति निर्माण झाली आहे. लाखो रुपय खर्च करून शेतकर्‍यांनी शेड उभा केले, मात्र आता अंडीपुंज नसल्याने तुतीच्या झाडांच्या सनकाड्या झाल्या आहेत. सध्या भीषण दुष्काळ असतानाही वाजवी दर आणि कमी पाण्यावर येणारी तुती यामुळे रेशीम शेती बहरताना पाहायला मिळते मात्र त्यासाठी चॉकी म्हणजे रेशीम अंडकोष उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एकीकडे पावसाविना रब्बी हंगाम वाया जात असताना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रेशीम कोष निर्मितीला मोठा ब्रेक बसत आहे. मराठवाड्याने कायमच राज्याच्या कृषी निर्मितीतला निम्मा वाटा उचलला आहे, त्यात बीड जिल्ह्याचा नंबर कायम अव्वल आहे. बीड जिल्ह्यात सध्या तुतीच पीक ऐन बहरात आहे. सध्या दुष्काळ परिस्थिती असून देखील शेतकर्‍यांनी तुती जोपासली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन अनेक शेतकरी तुतीच्या शेतीकडे वळत आहेत. मात्र राज्यात शासनाच्या उदासीन धोरणामुळे एकीकडे तुतीला महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ नाही तर उत्पादन घेण्याच्या काळातही त्यासाठी कोणत्याच उपायोजना नाहीत. रेशीम कोष निर्मिती मध्ये बीड जिल्हा मागील तीन वर्षापासून राज्यात अव्वल आहे. आज मराठवाड्यामध्ये एकूण दहा हजार एकरवर तुतीची लागवड झाली आहे, तिथे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 2600 एकरवर तुतीची लागवड झाली. बीड जिल्ह्यात दरवर्षी तुतीच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात एकट्या बीड जिल्ह्याला या वर्षी 7 लाख अंडीपुंजांची गरज आहे. मात्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे यावर्षी तुतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी संपूर्ण राज्याला 41 लाख अंडीपुंज लागली. त्यात आपल्या राज्यात केवळ 16 लाख अंडीपुंजांची निर्मिती झाली. म्हणजेच 25 लाख अंडपुंजांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेजारच्या कर्नाटक राज्यावर अवलंबून राहावे लागले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश
Mira Bhayandar News :आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
आधी उड्डाणपूल, आता बिंनभितीचं टॉयलेट; मिरा-भाईंदर शौचालयाचं 'अजब' डिझाईन चर्चेत, MMRDAचा आणखी एक प्रताप!
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Embed widget