एक्स्प्लोर

Anant Chaturdashi 2022 : आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशी दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केल्यास कामे विनाअडथळा पूर्ण होतात, असा समज आहे. जाणून घ्या मुहूर्त आणि विधी.

Anant Chaturdashi 2022 Date and Time : अनंत चतुर्दशी दिवशी (Anant Chaturdashi 2022) श्री विष्णूच्या अनंत रूपांचीही विधिवत पूजा केली जाते. भगवान विष्णूंना आरंभ किंवा अंत नाही, ते अनंत आहे. 14 जणांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूनं या दिवशी चौदा रूपं धारण केली, त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी अख्यायिका आहे. अनंत हे भगवान विष्णूचं एक नाव आहे. यावेळची अनंत चतुर्दशी खूप खास आहे कारण यंदा अनंत चतुर्दशी शुक्रवारी आहे, त्यामुळे भगवान विष्णूच्या पूजेसोबत श्री विष्णूची अर्धांगिनी महालक्ष्मीचीही पूजा आहे. अनंत चतुर्दशीला उपवास करून अनंताची म्हणजेच भगवान विष्णूची पूजा केल्यास भक्तांची कामे विनाअडथळा पूर्ण होतात, असा समज आहे. जाणून घ्या मुहूर्त आणि विधी.

अनंत चतुर्दशी 2022 मुहूर्त

  • अनंत चतुर्दशी तिथी सुरु : 8 सप्टेंबर 2022, रात्री 09.02 वाजता
  • अनंत चतुर्दशी तिथी समाप्त : 9 सप्टेंबर 2022, संध्याकाळी 06.07 वाजता

भगवान विष्णूच्या पूजेचा मुहूर्त 

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 06.10 पासून संध्याकाळी 06.09 या काळात भगवान विष्णूच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही सोयीनुसार, श्री विष्णूची पूजा करु शकता. यंदा लक्ष्मी - नारायणाच्या पूजेचा योग आल्याने हे व्रत केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हांला धन प्राप्ती होईल. 

अनंत चतुर्दशीचं महत्त्व

अनंत चतुर्दशी दिवशी उपवास करत भगवान श्रीकृष्णाच्या अनंत रुपाची पूजा केल्यानं भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच लक्ष्मी मातेची आराधना केल्यानं धनप्राप्ती होते. अनंत चतुर्दशीचं व्रत स्वत: श्रीकृष्णाने युधिष्ठरला सांगितलं होतं. भगवान विष्णूनं युधिष्ठरला सांगितलं होतं की, हे व्रत केल्यास द्युत (सारीपाट) हरलेलं साम्राज्य आणि संपत्ती परत मिळेल. 14 लोकांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूनं या दिवशी चौदा रूपं धारण केली, त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी चौदा गाठी असणारा अनंत धागा हातावर बांधला जातो. यामुळे भगवान विष्णूची कृपा राहून मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, असं मानलं जातं. 

अनंत चतुर्दशी पूजा विधी

अनंत चतुर्दशीसाठी तुम्हाला व्रत पाळावं लागेल जर. यासाठी तुम्ही चतुर्दशीच्या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास करावा. यानंतर पूजास्थळी कलशाची स्थापना करावी. या कलशावर एक धातूचं भांडे ठेवा आणि त्यावर कुश लावून भगवान अनंतांची स्थापना करा. 

सुती किंवा रेशमी धाग्याला हळद किंवा कुंकू लावा आणि त्यात 14 गाठी बांधा. त्यानंतर हे रक्षासूत्र भगवान विष्णूला अर्पण करा. त्यानंतर पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी. व्रताच्या दिवशी व्रतकथा आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. हे विशेषतः फलदायी मानले जाते. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर, दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी चौदा गाठी असणारा अनंत धागा म्हणजेच अनंत रक्षासूत्र आपल्या हातात बांधा. अनंत चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget