एक्स्प्लोर

Ajit Pawar on Ethanol Ban : अमित शाहांकडे फोनाफोनी, गडकरींची भेट घेणार, प्रसंगी दिल्लीला जाऊ; इथेनाॅल बंदीवर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar on Ethanol Ban : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत इथेनाॅल बंदी आणि कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

नागपूर : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्यासाठी स्वप्ने रंगवली जात असतानाच दुसऱ्या बाजूने तडकाफडकी निर्णयाने चिंबून गेला आहे. आता यामध्ये कांदा निर्यात आणि इथेनाॅल बंदीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दुधाचा प्रश्नही चांगलाच तापला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत इथेनाॅल बंदी आणि कांदा निर्यात बंदीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही बाजू लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar on Ethanol Ban) यांनी सरकारकडून भूमिका स्पष्ट केली. 

जर मार्ग निघाला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊन मार्ग काढू

अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षण, शेतकरी किंवा ऊसाचा प्रश्न असेल हे महत्त्वाचे आहेत. या मुद्यांवर चर्चा करण्यस राज्य सरकरची तयारी आहे. ते म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या संदर्भात पियुष गोयल यांच्या सोबत ही बोलण झालं आहे. अनेकानी कर्ज घेऊन प्लांट उभा केला आहे. नागपुरात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून त्यांची शनिवारी किंवा रविवारी भेट घेणार आहे. जर मार्ग निघाला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊन मार्ग काढू. कांदा उत्पादक, शेतकरी यांच्या संदर्भातही चर्चा केली जाईल. 

केंद्र सरकारनं सिरप, ज्युसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस, कांदा निर्यात प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. दिल्लीला जायला लागलं तरी आम्ही जाऊ, काही झालं तरी महायुतीचं सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकार यातून मार्ग काढणार आहे, नाहीतर आम्ही सोमवारी दिल्लीला जाऊ. गडकरी शनिवारी व रविवार नागपुरात येणार आहेत. गजकरींसोबत इथेनॉल संदर्भात चर्चा करणार आहोत.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल 

दुसरीकडे, जयंत पाटील यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, अवकाळी पावसाबद्दल चर्चा घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, सरकार पळ काढत आहे. केंद्र सरकारच्या हो ला हो म्हणणारं सरकार आहे. आज आमची संख्या कमी आहे म्हणून आवाज दाबला जात आहे. मात्र, आमचा प्रश्न मुद्दा अत्यंत रास्त आहे. 

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभा राहत नाही. दर खाली आले असताना मंत्री महाराष्ट्राच्या दुधात भेसळ असल्याचा सांगून महाराष्ट्राची बदनामी करत आहे, दुधाला 35 रूपये दर मिळाले पाहिजे, अशी मागणी  केली. अनिल देशमुख म्हणाले की, शेतकरी अडचणीत असताना चर्चा झाली पाहिजे होती. मात्र, अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. या सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कापसाला 14 हजार क्विंटल दर मिळाला पाहिजे, सोयाबीनला 8 हजार रू क्विंटल चे दर मिळाले पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: Amit Shah यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, हल्ल्यामागे कोण असू शकतं यावर चर्चा.
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ९ ठार, देशभर हाय अलर्ट, सुरक्षा यंत्रणा सतर्क.
High Alert: Delhi तील स्फोटानंतर Manmad रेल्वे स्टेशनवर सुरक्षा वाढवली, संशयास्पद वस्तू दिसल्यास माहिती द्या - RPF
Prakash Ambedkar On Delhi Bast: स्फोटात अंतर्गत शक्तीचा हात आहे का? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Delhi Blast Alert: Lal Qila मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट, 12 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 तरुण.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget