एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- पुणे-मुंबईत कंटेनमेंट झोन वगळता दारू विक्रीला परवानगी, केंद्राशी समन्वयानंतर राज्य सरकारचा निर्णय, तर सलूनसह, मॉल आणि हॉटेल बंदच राहणार https://bit.ly/2Wloeb5
- देशात 24 तासात 83 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांवर तर आत्तापर्यंत 10 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2KUYxJg
- श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत डॉक्टर्स, नर्सेसना मानवंदना, दिल्ली पोलीस मेमोरियलवर पुष्पवृष्टी, रुग्णालयांबाहेर लष्कराच्या बँडचं खास वादन https://bit.ly/2VZ5Wha
- सीआरपीएफ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील; संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केल्यानंतरच सुरू करणार https://bit.ly/3dmNN2H
- आयएफएससी केंद्र मुंबईबाहेर नेऊ नका, शरद पवार यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र, मुंबईचं महत्त्व कमी होत असल्याचाही आरोप https://bit.ly/2ymosa6
- ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार तर, जनतेच्या रचनात्मक टीका विरोधकांना सहन होईनात, मंत्री जयंत पाटील यांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर https://bit.ly/3d4L918
- विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या अनेकांना पुन्हा संधी मिळण्याची आशा https://bit.ly/3dbGfzv तर, विधानपरिषदेवर जाण्यासाठी आपण इच्छुक असल्याची एकनाथ खडसे यांची माहिती https://bit.ly/3aYcKQf
- लॉकडाऊनचा फायदा घेत मुंबईत सात कोटींची धाडसी चोरी, पोलीस शिपायासह 9 जण अटकेत, सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस https://bit.ly/2xyWFTy
- लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल; पोलीस कारवाईत 3 कोटी 25 लाखांचा दंड तर, 51 हजार वाहने जप्त https://bit.ly/2yeP50K
- जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान https://bit.ly/2VWw3oI
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion