एक्स्प्लोर

Majha Katta : आज सर्वात जास्त खटकतंय ती जात, जात संपली पाहिजे: दत्ता गांधी

Datta Gandhi : या देशातले तरुण कधीतरी जागे होतील आणि सर्व चुकीच्या गोष्टी बदलून टाकतील असा विश्वास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी यांनी व्यक्त केला. 

मुंबई: स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं, पण आज त्यातलं काहीच झालं नाही. आजच्या काळात सर्वात जास्त खटकत असेल तर ती जात, आणि ही जात संपायला हवी अशी इच्छा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. 

दत्ता गांधी म्हणाले की, "आता सर्वात जास्त खटकतंय ती जात. आज सर्व निवडणुकीमध्ये जातीच्या आणि धर्माच्या आधारावर सुरू आहे. हे कुठेतरी संपायला हवं असं दत्ता गांधी यांनी सांगितलं. या काळातही आपली तब्बेत ठणठणीत कशी असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नित्याचा व्यायाम आणि कमी अन्न सेवन कमी करणं हे सूत्र आजही मी पाळतो."

शिक्षक कसं झालो?
1945 साली अच्युतराव पटवर्धन यांनी माझा मॅट्रिकचा निकाल पाहिला आणि त्यानंतर मला कुलाबा जिल्ह्यात सेवा दलाचं काम करण्यासाठी धाडलं. त्यानंतर एस एम जोशी यांनी मुंबईत बोलावलं. त्यांनी शिक्षक व्हायला सांगितलं आणि मी शिक्षक झालो अशी आठवण दत्ता गांधी यांनी सांगितली. 

लग्नाची गोष्ट
दत्ता गांधी लग्नाबद्दल आठवणी सांगताना म्हणाले की, "1950 साली सांगलीमध्ये शिबिर झालं, त्यावेळी पत्नी आशा यांची पहिली भेट झाली. पत्नीचं पूर्वीचं नाव किशोरी पुरंदरे. त्यानंतर भेटी वाढल्या. त्यावेळी माझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं. पण सेवा दलाशी संबंधित असलेल्या व्यक्तीसोबत आयुष्य काढणं हेच योग्य वाटलं. त्यामुळे किशोरी हिच्याशी लग्न केलं. लग्नामध्येही केवळ 268 रुपये खर्च आला."

आम्ही 'चले जाव'च्या आंदोलनात भाग घेतल्यानंतरही गांधीजींची अहिंसेची भूमिका पूर्णपणे स्वीकारली नाही. पण सुभाषबाबूंनी जपानची मदत घेतली, त्या विरोधात जवाहरलाल नेहरुंनी भूमिका घेतली, नेहरुंची भूमिका आम्ही स्वीकारली. पण तरीही सुभाषबाबूंचे आम्हाला कौतुक वाटतं. आताची परिस्थिती पाहून वाटतं की कधीतरी निर्णायकी काळ येतो, तरुण जागे होतील आणि हे सर्व बदलून जाईल असं वाटतंय.

साने गुरुजींचं एक स्वप्न होतं, एक आंतरभारती प्रबोधिनी शाळा उभी राहावी. त्या ठिकाणी तरुणांचे प्रशिक्षण व्हावं असा आशावादही दत्ता गांधी यांनी व्यक्त केला.

नेहरु असताना काहीतरी घडतंय असं वाटायचं
दत्ता गांधी म्हणाले की, "स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू-मुस्लीममांध्ये दंगली सुरू होत्या. त्यावेळी हे स्वातंत्र्य तुटक होतं असं वाटलं. उरण या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी झेंडा फडकावला. स्वातंत्र्यानंतर लोक सुखी होतील, शेतकरी समाधानी होतील असं वाटलं. पण आज त्यातलं काहीच झालं नाही. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना देशात काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय असं वाटायचं. पण त्यानंतरची पुढची वर्षे काँग्रेसमध्ये तशा प्रकारचं काम झालं नाही. नेहरुंच्या काळात अनेक नेते हे अगदी साधेपणाने जगत होती. आज त्यामध्ये बदल झाला असून सर्व अपेक्षाभंग झाल्याचं वाटतंय."

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Shivaji Park Deepotsav :Uddhav Thackeray यांच्या च्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन
Thackeray Unity : 'ही सगळी भावंडं एका गाडीत', Raj ठाकरे- Uddhav ठाकरे एकत्रित प्रवास
MNS Shivaji Park Deepotsav : दीपोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राजकीय समीकरणं बदलणार?
Nashik Demolition Drive: 'दत्त मंदिर बुलडोझरने पाडले', पुरोहित संघाचा गंभीर आरोप; Nashik मध्ये तणाव
Pune Land Case: 'मंत्री होता येत नाही म्हणून बाजूला झाला', Raju Shetty यांचा Muralidhar Mohol यांच्यावर थेट आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Embed widget