एक्स्प्लोर
Advertisement
फडणवीसांच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या : गिरीश बापट
पुणे : सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि भाषण करताना कुणाच्या मुखातून पक्षाला अडचणीत आणणारे उद्गार निघतील याचा नेम नाही. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याही बाबतीत असंच झालं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरं मरण पावली. असं वक्तव्य गिरीष बापटांनी केलं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देण्यात आली. त्या कार्यक्रमात बोलताना गिरीष बापटांनी फडणवीस सरकारचाच उद्धार केला. मात्र आपण नको ते बोलतोय याची जाणीव झाल्यानंतर बापटांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
पाहा व्हिडिओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion