एक्स्प्लोर

Kolhapur News : एनआयएची कोल्हापुरात छापेमारी, स्थानिक पोलिसांना माहितीच नाही; एसपी महेंद्र पंडित छापेमारीवर काय म्हणाले?

Kolhapur Police: दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एनआयएकडून ही कारवाई सुरु असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. 

या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पोलिस (Kolhapur Police) अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. जर त्यांना स्थानिक पोलिसांची गरज भासली तरच ते पोलिसांना सांगतात. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने प्रचंड गुप्तता पाळली जाते. NIA च्या कामात कोणीह अडथळा आणू नये, यासाठी स्थानिक पोलिसांकडून काळजी घेतली जाते. मात्र, कोल्हापुरात तसा अडथळा कुठेही कोल्हापुरात आला नाही. 

त्यामुळे कोल्हापुरात माॅक ड्रिल घेण्यात आले 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रेल्वे स्थानकात कोल्हापूर पोलिसांकडून माॅकड्रील घेण्यात आले होते. या माॅक ड्रिलवरून महेंद्र पंडित यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, मिरजला रेल्वे स्थानकाच्या बाबतीत एक कॉल आला होता, त्यामुळे आम्ही कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेतलं होतं. अंबाबाई मंदिराची सुरक्षा देखील योग्य पद्धतीने ठेवली आहे. आगामी काही महिन्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव आहेत, त्यामुळे अंबाबाई मंदिरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली तर तातडीने चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत.

अत्यंत गोपनीयरित्या कारवाई 

एनआयएच्या रेकॉर्डवरील दोन दहशतवादी पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर दहशतवाद्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वावर तपासातून समोर येत आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणे छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती पथकांच्या लागली आहे. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यातील दोघे 30 ते 35  वयोगटातील आहेत, तर एक अंदाजे 45 वर्ष वयाचा आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली. 

दहशतवाद, हिंसाचार कृत्यांच्या माध्यमातून देशात 2047 पर्यंत इस्लामिक खिलाफत आणण्याचा ‘पीएफआय’चा उद्देश आहे. यासाठी युवकांची दिशाभूल करून त्यांना शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे. ‘पीएफआय’चे हे प्रयत्न रोखण्यासाठी ‘एनआयए’ कार्यरत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Manikrao Kokate : सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce : दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 20 February 2025Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंनी 2 वर्षांची शिक्षा,नेमकं प्रकरण काय? वकिलांची प्रतिक्रियाPratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 20 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Manikrao Kokate : सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
सरकारच्या अनुदानातून लाटलेल्या घरातच माणिकराव कोकाटेंची दूध डेअरी, गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन, अडचणी वाढण्याची शक्यता
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce : दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती?  
29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती?  
Manikrao Kokate : पाचव्यांदा आमदारकी, अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा, आता 1995 सालचं प्रकरण कृषीमंत्री कोकाटेंच्या अंगलट
पाचव्यांदा आमदारकी, अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा, आता 1995 सालचं प्रकरण कृषीमंत्री कोकाटेंच्या अंगलट
कोळसा भट्ट्या बंद झाल्याने काय परिणाम होणार, मुंबईकरांना पाव कुठून मिळणार? बेकर्सं असोसिएशनचे प्रश्न
कोळसा भट्ट्या बंद झाल्याने काय परिणाम होणार, मुंबईकरांना पाव कुठून मिळणार? बेकर्सं असोसिएशनचे प्रश्न
Prakash Ambedkar : कुंभमेळ्यात एक हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्यात एक हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.