एक्स्प्लोर

Kolhapur Water News: राधानगरी धरणात 20 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा, सात वर्षात प्रथमच पाणी पातळी घसरली

Kolhapur Water News: राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

Kolhapur Water News: वळीव पावसाने मारलेडी दडी त्यानंतर रोहिणी नक्षत्रातही पुरेसा पाऊस न झाल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur Water News) पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. 

रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं 

कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागलं आहे. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली. मात्र, पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे परिस्थिती एकंदरीत बिकट होत चालली आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेल्यानंतर मृग नक्षत्राचा तिसरा दिवस उजाडला तरी पावसाने हजेरी लावलेला नाही. त्यामुळे पेरणी केलेली संकटात आली आहे. त्यामुळे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत

राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. उपसाबंदीचाही अवलंब करण्यात आला. मात्र, त्याला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. त्यामुळे काही वेळा उपसाबंदी काही वेळा पुन्हा निर्णय मागे अशी स्थिती दिसून आली. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.  

राधानगरी धरणाने सात वर्षांनी तळ गाठला 

राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी  उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भोगावती नदीने तळ गाठल्याने बालिंगा आणि शिंगणापूरमधून उपसा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याव परिणाम झाला आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
Kolhapur Crime: मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Embed widget