एक्स्प्लोर

Kolhapur Water News: राधानगरी धरणात 20 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा, सात वर्षात प्रथमच पाणी पातळी घसरली

Kolhapur Water News: राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

Kolhapur Water News: वळीव पावसाने मारलेडी दडी त्यानंतर रोहिणी नक्षत्रातही पुरेसा पाऊस न झाल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur Water News) पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. 

रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं 

कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागलं आहे. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली. मात्र, पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे परिस्थिती एकंदरीत बिकट होत चालली आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेल्यानंतर मृग नक्षत्राचा तिसरा दिवस उजाडला तरी पावसाने हजेरी लावलेला नाही. त्यामुळे पेरणी केलेली संकटात आली आहे. त्यामुळे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत

राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. उपसाबंदीचाही अवलंब करण्यात आला. मात्र, त्याला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. त्यामुळे काही वेळा उपसाबंदी काही वेळा पुन्हा निर्णय मागे अशी स्थिती दिसून आली. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.  

राधानगरी धरणाने सात वर्षांनी तळ गाठला 

राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी  उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भोगावती नदीने तळ गाठल्याने बालिंगा आणि शिंगणापूरमधून उपसा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याव परिणाम झाला आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget