एक्स्प्लोर

Kolhapur Water News: राधानगरी धरणात 20 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा, सात वर्षात प्रथमच पाणी पातळी घसरली

Kolhapur Water News: राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

Kolhapur Water News: वळीव पावसाने मारलेडी दडी त्यानंतर रोहिणी नक्षत्रातही पुरेसा पाऊस न झाल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur Water News) पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. 

रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं 

कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागलं आहे. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली. मात्र, पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे परिस्थिती एकंदरीत बिकट होत चालली आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेल्यानंतर मृग नक्षत्राचा तिसरा दिवस उजाडला तरी पावसाने हजेरी लावलेला नाही. त्यामुळे पेरणी केलेली संकटात आली आहे. त्यामुळे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत

राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. उपसाबंदीचाही अवलंब करण्यात आला. मात्र, त्याला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. त्यामुळे काही वेळा उपसाबंदी काही वेळा पुन्हा निर्णय मागे अशी स्थिती दिसून आली. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.  

राधानगरी धरणाने सात वर्षांनी तळ गाठला 

राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी  उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भोगावती नदीने तळ गाठल्याने बालिंगा आणि शिंगणापूरमधून उपसा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याव परिणाम झाला आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sambhaji Bhide: दहीहंडीत गौतमी पाटील, राधा पाटील यांना नाचवले; संभाजी भिडे संतापले; म्हणाले, देशद्रोहींनो...
दहीहंडीत गौतमी पाटील, राधा पाटील यांना नाचवले; संभाजी भिडे संतापले; म्हणाले, देशद्रोहींनो...
Sugar Price Diwali: मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
मोठी बातमी! राज्य सरकार साखरेची किंमत कमी ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजू शेट्टींसह कारखानदारांचा मात्र विरोध
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget