एक्स्प्लोर

Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?

Kadsiddheshwar Maharaj: लिंगायत समाज तोडण्याचे कर्नाटकात महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. ते म्हणाले की, प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचं काम करत होते, त्यामुळे असं करू नये हे मी बोललो.

Kadsiddheshwar Maharaj: सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बिळूरमध्ये प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी ता. बसवन बागेवाडी जि. विजयपूर) यांनी फिर्याद दिली आहे. धर्माच्या आरक्षणावरून काडसिद्धेश्वर महाराज यांनी वक्तव्य केले होते. कर्नाटकमधील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आता जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

कर्नाटक सरकार महापाप करत आहे 

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कर्नाटकात लिंगायत समाज तोडणाऱ्या नागरिकांबाबतीत जतमध्ये कडक टिप्पणी केली होती. लिंगायत समाज तोडण्याचे कर्नाटकात महापाप लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. ते म्हणाले की, प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचं काम करत होते, त्यामुळे असं करू नये हे मी बोललो. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने कुत्सितपणे जाऊन तक्रार दाखल केली. 

राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल 

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोडसाळपणाने हा गुन्हा दाखल केला आहे. समाज जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी खूप काम करावे लागते, तोडण्यासाठी जास्त काम करावे लागत नाही.  हेच सांगण्याचा मी प्रयत्न माझ्या प्रवचनातून केला. मात्र, अतिशय खोडसाळपणे हा गुन्हा दाखल केला आहे, यामध्ये केवळ राजकारण आहे. 

कारवाईवर पोलिस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अदृश्‍‍य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे 9 ऑक्टोबरला बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्या प्रवचनातील वक्तव्यांवर फिर्यादी बिरादार यांनी आक्षेप घेतला आहे. द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने एकोप्याला धक्का आणणारे वक्तव्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहेत काडसिद्धेश्वर महाराज?

पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी 1989 मध्ये मठाधिपती पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आरोग्य, शिक्षण, गावविकास, शेती आणि संस्कृती या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवून आत्मनिर्भर समाज घडवण्याचे काम केले. 1991 पासून पूज्यश्री यांनी समाजातील वंचित आणि दुर्बल लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कणेरी गावाला आपली ‘कर्मभूमी’ मानली.  गावातील समस्या सोडवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तरुणांनी स्वतः पुढे येऊन आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यावी. अशा प्रकारे त्यांनी तरुणांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget