एक्स्प्लोर

गोविंदगिरींकडून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, संभाजीराजे छत्रपतींची पहिली प्रतिक्रिया

निवडणुका समोर आहेत म्हणून कसही सर्व्हेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे देखील संभाजीराजे  म्हणाले. 

कोल्हापूर : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज (Govinda Dev Giri) यांनी व्यासपीठावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. त्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे. गोविंद देव गिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर  संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.  

 संभाजी राजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद गिरी महाराज काय म्हणालेत हे मी ऐकलं नाही. त्यामुळं यावर ठोस बोलणं उचित होणार नाही, असे  संभाजी राजे छत्रपती म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. लोकसभेसाठी माझं पाहिले प्रेम कोल्हापूरच आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्या : संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे. मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे.

मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे : संभाजीराजे 

कुणालाही खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, नाहीतर पुन्हा कोर्टात हे टिकणार नाही. आठ दिवसात करतो, 10 दिवसात करतो यापेक्षा परिपूर्ण सर्व्हेक्षण व्हावं. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आरक्षणासाठी लढत आहेत. कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही, त्यामुळे मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल : संभाजीराजे

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करत आहे.  सरकार तातडीने घोषित का करत नाही की आम्हाला कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल.  क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होईल आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जाईल, असे देखील संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको : संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे मुख्यमंत्र्यांनी धाडस केलंपण आरक्षण कसं देणार हे सांगावं. देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण टिकलं नाही. निवडणुका समोर आहेत म्हणून कसही सर्व्हेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे देखील संभाजीराजे  म्हणाले. 

हे ही वाचा :

गोविंदगिरींकडून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, उद्धव ठाकरे म्हणाले,"कधीच नाही"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget