एक्स्प्लोर

सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?

Shivaji Dole : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मालेगाव येथील माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे यांचे भर मंचावरू कौतुक केलंय. मात्र शिवाजी डोळे नेमके कोण? त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊ.

नाशिक : आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी जय जवान, जय किसानचा (Jay Jawan Jay Kisan)  नारा दिला होता. यावेळी त्यांनी जवानांसह शेतकऱ्यांनाही सर्वांथाने सक्षम करण्याचे काम सुरू केलं होतं. मात्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्या वेळेला त्यांनी 'जय जवान, जय किसान' यासह 'जय विज्ञान'चा नारा देखील दिला. मात्र शिवाजी राव (Shivaji Dole) यांना या निमित्याने आज मी सांगू इच्छितो की, आपण एकाच को-ऑपरेटिवच्या माध्यमातून जय जवान, जय किसान आणि लॅबोरेटरी मुद्रा परीक्षण लॅब तयार करून जय विज्ञानला देखील एकाच ठिकाणी स्थानबद्ध करण्याचे कार्य केलंय. असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी मालेगाव येथील माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे (Shivaji Dole) यांचे भर मंचावरू कौतुक केलंय. 

थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकच्या मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या मंचावरुन बोलताना अमित शाह यांनी माजी सैनिक, प्रयोगशील शेतकरी  शिवाजी डोळे(Shivaji Dole) यांचे कौतुक केलंय. मात्र 'जय विज्ञान जय अनुसंधान' या उक्तीला साजेशे काम करणारे आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील जवळपास अठरा हजार लोकांना जोडण्याचे काम करणारे शिवाजी डोळे नेमके कोण?  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून या पूर्वी त्यांचे कुठल्या कामासाठी कौतुक केले. हे जाणून घेऊ.

 शिवाजी शामराव डोळे येऊ मालेगाव (Malegaon) तालुक्यातील एक शेतकरी असून त्यांनी सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या भागात पाचशे एकर जमिनीवर नंदनवन फुलविले आहे. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केले असून त्यांची महती आता देशभरात गेली आहे.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आजच्या मालेगावच्या कार्यक्रमातून शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमच्या कार्य कर्तृत्वाबद्दल भरभरून कौतुक केले. शिवाजी डोळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.सैन्यात देशसेवा केल्यानंतर त्यांनी काळ्या आईची सेवा करत शेती करण्याचा निर्णय घेतला. यात डोळे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील जवळपास अठरा हजार लोकांना जोडण्याचे काम डोळे यांच्यासह त्यांच्या टीमने केलं आहे.

देशसेवेच्या निवृत्त शेती करण्याचा निर्णय 

तर देशसेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषी क्षेत्रात नवे करण्याच्या उद्देशाने कृषी पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसानकडे मार्गाक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की, कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसे देता येईल. आपल्या या मोहिमेत सुरवातीला शिवाजी डोळे यांनी 20 लोकांची एक टीम तयार केली. यात काही माजी सैनिकांना देखील सामावून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हाती घेत तिच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय घेतला. 

पाचशे एकरवर शेतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग 

सद्यस्थितीत शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमने यश राज्यासह इतर राज्यातही पसरल्याचे चित्र आहे. वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास 18 हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य 500 एकर जमिनीत शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Embed widget