एक्स्प्लोर

कोरोनाची सुरुवात झालेल्या चीनच्या जवळ पोहोचला भारत, पाहा तुलनात्मक आकडेवारी

चीनमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद 31 डिसेंबरला झाली तिथे 80 हजार रुग्ण व्हायला 63 दिवस लागले. त्यानंतर मात्र चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवलं, रुग्ण आणि बळींची संख्या कमी होत गेली.

मुंबई : चीनमधून जरी कोरोना महामारीची सुरुवात झाली असली तरी आज जगभरात या रोगाने धुमाकूळ घातलाय. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे दोन मोठे देश म्हणजे चीन आणि भारत. चीनची लोकसंख्या 150 कोटी तर भारताची 130 कोटी. ज्या देशात कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या चीनमध्ये जितकी रुग्णसंख्या होती त्याच्या जवळ भारत पोहोचला आहे. चीनमध्ये रुग्णसंख्या 84 हजार 464 होती तर भारतात आज 82 हजार रुग्ण आहेत

चीनमध्ये 79 हजार 256 लोक बरे झाले आहेत तर 4 हजार 644 लोक मृत्युमुखी पडलेत. आत्ताच्या घडीला फक्त 132 कोरोनाबाधित चीनमध्ये आहेत.  भारतात 27 हजार 969 रुग्ण बरे झाले आहेत तर 2649 मृत्युमुखी पडले आहेत. आत्ताच्या घडीला 51 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित भारतात आहेत. भारतात  गेल्या 10 दिवसांपासून रुग्णसंख्येत दररोज 3 हजारांपेक्षा जास्तने कोरोनाबाधितांची भर पडतेय.

चीनमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद 31 डिसेंबरला झाली तिथे 80 हजार रुग्ण व्हायला 63 दिवस लागले. त्यानंतर मात्र चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवलं, रुग्ण आणि बळींची संख्या कमी होत गेली.

 भारतात पहिल्या रुग्णाची नोंद 30 जानेवारीला केरळ राज्यात झाली म्हणजे 80 हजार रुग्ण संख्या व्हायला 107 दिवस लागले. आता खरी कसोटी आहे, चीनप्रमाणे आपल्याला कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणं जमेल का याकडे साऱ्या जगाचं लक्ष.

भारतात कोविडचा पहिला रुग्ण सापडला त्याच्या 74 दिवसांनंतर पहिला बळी गेला. 13 मार्च ते 19 एप्रिल म्हणजे त्यानंतरच्या 38 दिवसात 500 बळी गेले. त्यानंतर 500 ते 1000 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला 10  दिवस लागले तर 1 हजार ते 1500 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला ७ दिवस लागले

त्यानंतरच्या 5 दिवसात 1500 ते 2 हजार बळींचा टप्पा तर 2 ते अडीच हजार बळींचा टप्पा 5 दिवसात पूर्ण केला.

रुग्ण चीन भारत मृत चीन भारत
पहिला 31 डिसेंबर 31 जानेवारी पहिला 11 जानेवारी 13 मार्च
1 हजार 25 जानेवारी 30 मार्च 500 6 फेब्रवारी 19 एप्रिल
10हजार 1 फेब्रुवारी 14एप्रिल 1 हजार 11 फेब्रुवारी 29 एप्रिल
20 हजार 4 फेब्रुवारी 23 एप्रिल 1500 15 फेब्रुवारी 5 मे
30 हजार 7 फेब्रुवारी 29 एप्रिल 2 हजार 19 फेब्रुवारी 10 मे
40 हजार 10 फेब्रुवारी 4  मे 2500 24 फेब्रुवारी 14 मे
50 हजार 12 फेब्रुवारी 7 मे 3 हजार 5 मार्च
60 हजार 15 फेब्रुवारी 10 मे 4 हजार 16 एप्रिल
70 हजार 17 फेब्रुवारी 12 मे  
80 हजार 2 मार्च  

(स्त्रोत –WHO आणि JHU)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
Embed widget