एक्स्प्लोर

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार?

नवी दिल्ली : नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र एटीएमसमोर लागलेल्या रांगा कमी कधी होणार, आणि नियमित पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार, हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे. एटीएममधून सध्या दररोज 2500 रुपये काढता येतात. एटीएममधून नागरिकांना गरजेप्रमाणे पैसे काढता आले, तर स्वाभाविकपणे एटीएमसमोरच्या रांगाही संपतील. मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना जाऊ शकतो, असा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. एटीएमबाहेर रांगा दिसणं सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र एसबीआयने या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी एक अंदाज बांधला आहे. नोटा छापणाऱ्या आणि ग्राहकांना पैसे देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गेल्या सहा वर्षांचा डेटा एसबीआयने जमा केला आहे. एसबीआयचा अंदाज... एका व्यक्तीला एका महिन्याला किमान किती पैसे लागतात, याचा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या माहितीतून एसबीआय बांधणार आहे. आकडेवारीनुसार एक व्यक्ती सरासरी 3 हजार 143 रुपये महिन्याला काढतो. म्हणजेच एका व्यक्तीला दररोजच्या सरासरी हिशोबाने 103 रुपये लागतात. देशात सध्या 77 कोटी एटीएम कार्ड आहेत. म्हणजेच सध्या देशात दररोज 8 हजार कोटी रुपयांची गरज आहे. एवढी रक्कम दररोज एटीएममध्ये उपलब्ध असेल तरच रांगा लागणं बंद होईल. देशात एकूण 2 लाख 16 हजार 216 एटीएम मशिन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक एटीएमला दररोज 3 लाख 70 हजार रुपयांची गरज आहे. किमान जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवणार नाही, असा एसबीआयचा अंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget