एक्स्प्लोर

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार?

नवी दिल्ली : नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र एटीएमसमोर लागलेल्या रांगा कमी कधी होणार, आणि नियमित पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार, हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे. एटीएममधून सध्या दररोज 2500 रुपये काढता येतात. एटीएममधून नागरिकांना गरजेप्रमाणे पैसे काढता आले, तर स्वाभाविकपणे एटीएमसमोरच्या रांगाही संपतील. मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना जाऊ शकतो, असा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. एटीएमबाहेर रांगा दिसणं सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र एसबीआयने या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी एक अंदाज बांधला आहे. नोटा छापणाऱ्या आणि ग्राहकांना पैसे देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गेल्या सहा वर्षांचा डेटा एसबीआयने जमा केला आहे. एसबीआयचा अंदाज... एका व्यक्तीला एका महिन्याला किमान किती पैसे लागतात, याचा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या माहितीतून एसबीआय बांधणार आहे. आकडेवारीनुसार एक व्यक्ती सरासरी 3 हजार 143 रुपये महिन्याला काढतो. म्हणजेच एका व्यक्तीला दररोजच्या सरासरी हिशोबाने 103 रुपये लागतात. देशात सध्या 77 कोटी एटीएम कार्ड आहेत. म्हणजेच सध्या देशात दररोज 8 हजार कोटी रुपयांची गरज आहे. एवढी रक्कम दररोज एटीएममध्ये उपलब्ध असेल तरच रांगा लागणं बंद होईल. देशात एकूण 2 लाख 16 हजार 216 एटीएम मशिन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक एटीएमला दररोज 3 लाख 70 हजार रुपयांची गरज आहे. किमान जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवणार नाही, असा एसबीआयचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget