एक्स्प्लोर

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?

West Bengal Violence : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचार उसळला असून बुलडोझर कारवाई, तोडफोड आणि चार कार्यकर्त्यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

West Bengal Violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारलेला नसल्याचं दिसत असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. दुसरीकडे भाजपकडून आमदारांची बैठक आणि शपथविधीची तयारी सुरू असल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून टीएमसीने भाजपवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

West Bengal Violence : तोडफोड आणि हल्ल्यांची मालिका

कोलकात्याच्या आमतला परिसरात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. मात्र या आरोपांवर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

West Bengal Political Clash : चार जणांची हत्या

निकालानंतर झालेल्या राज्यातील हिंसाचारात मंगळवारी चार जणांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

West Bengal History of Violence : दशकभराचा रक्तरंजित इतिहास

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार नवीन नाही. गेल्या दहा वर्षांत जवळपास प्रत्येक निवडणुकीत रक्तपात झाल्याचं चित्र आहे. 2014 पासून 2026 पर्यंत विविध निवडणुकांमध्ये अनेक राजकीय हत्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचं दिसतंय.

पश्चिम बंगालच्या हिंसक निवडणूक

  • 2014-  7
  • 2018-  23
  • 2019-  12
  • 2021- 25
  • 2023 - 45
  • 2024 - 10
  • 2026 - 3

West Bengal Political Background : संघर्षाची परंपरा कायम

1977 ते 1996 या काळात हजारो राजकीय हत्या झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी केला होता. 2011 नंतर तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील संघर्ष होता, जो आता तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू असल्याचं दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत निवडणूक निकालानंतरचा हिंसाचार हा केवळ सत्तांतराचा परिणाम नसून, राज्यातील दीर्घकालीन राजकीय संघर्षाचाच एक भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget