एक्स्प्लोर

'आम्हाला पैसे आणि पदांचे आमिष दाखवले जात आहे', टीआरएस आमदारांच्या माहितीवरून तेलंगणा पोलिसांचे छापे, 15 कोटी रुपये जप्त

Telangana : तेलंगणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सायबराबाद पोलिसांनी टीआरएसच्या चार आमदारांना आमिष दाखवून घोडेबाजार केल्याचा दावा केला आहे.

Telangana Latest News : तेलंगणामध्ये (Telangana) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सायबराबाद पोलिसांनी टीआरएसच्या (Bharat Rashtra Samithi) चार आमदारांना आमिष दाखवून घोडेबाजार केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून 15 कोटी रुपये जप्त केले आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) दावा केला आहे की, भाजप त्यांचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. टीआरएस आमदार रेगा कंथा राव (TRS MLA Rega Kantha Rao), गुव्वाला बलराजू (Guvwala Balraju), बिरम हर्षवर्धन रेड्डी (Biram Harshvardhan Reddy) आणि पायलट रोहित रेड्डी (Rohit Reddy) यांना आमिष दाखवून विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.

याप्रकरणाशी संबधित एक ट्वीट टीआरएस (Bharat Rashtra Samithi) नेते वाय सतीश रेड्डी (Satish Reddy) यांनी केला आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, हेच खरे हिरो आहेत, ज्यांनी भाजपच्या वाईट राजकारणाची माहिती दिली. मुख्यमंत्री केसीआर (Cm KCR) यांच्या सतर्कतेला सलाम. टीआरएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्रत्येक आमदाराला 100 कोटी देणार असल्याचे आमीष दाखवले.

या प्रकरणी सायबराबादचे सीपी स्टीफन रवींद्र म्हणाले की, आम्हाला टीआरएस (Bharat Rashtra Samithi) आमदारांकडून माहिती मिळाली होती की त्यांना पैसे आणि पदांचे आमीष दाखवले जात आहे. आम्ही फार्महाऊसवर छापा टाकला आणि तीन जणांना तिथे पहिले. याप्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि आमीष दाखवल्या प्रकरणाची चौकशी करू.

याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबराबादमधील केएल विद्यापीठाजवळील अझीझ नगर येथील फार्महाऊसमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही जण दिल्लीहून आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाचा समावेश असून तो एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपवर हा गंभीर आरोप अशा वेळी लागला आहे जेव्हा रापोलू आनंद भास्कर यांनी भाजपचा राजीनामा देऊन टीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर यांच्या राजीनाम्यापूर्वी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष स्वामी गौर आणि दुसरे नेते श्रावण दासोजू यांनी भाजप सोडून टीआरएसमध्ये प्रवेश केला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget