एक्स्प्लोर

Tamil Nadu Heavy Rain : तामिळनाडूत पावसाची धुवांधार बँटिंग; IMD कडून 'रेड अलर्ट' जारी

Tamil Nadu Heavy Rain : मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy Rain in Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आयएमडीनं येणाऱ्या दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागांत 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

आयएमडीकडून रेड अलर्ट जारी 

हवामान विगानं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आयएमडीनं रेड अलर्ट जारी केला आहे. 

लो प्रेशर सिस्टममुळं मुसळधार पावसाची शक्यता 

शनिवारी रात्रभर मुसळधार पावसामुळं चेन्नई आणि लगतच्या उपनगरांत पाणी साचलं आहे. सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचं म्हणणं आहे की, लो प्रेशर सिस्टम तयार झाल्यामुळं आणखी काही दिवस मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 

काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा 

आयएमडीनं अंदाज वर्तवला आहे की, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं पुढिल 48 तासांत चक्रीवादळ सदृश परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. 9 नोव्हेंबरच्या दरम्यान ते चक्रिवादळ उत्तर तामिळनाडूच्या किनार्‍याकडे सरकेल. ज्यामुळे 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी लगतच्या भागांत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी दौरा 

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मुख्य सचिव व्ही. इराई अंबू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री स्टालिन यांनी दिले. कॅबिनेट मंत्र्यासह स्टालिन यांनी पूराने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी तांदूळ, दूध, चादर आदी मदत वितरीत केली. 

आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी सांगितले की, चेन्नईमध्ये  शनिवार रात्रीपासून 12 तासांमध्ये 20 सेमी इतका पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, चेन्नई आणि उपनगरात 10 सेमी ते 23 सेमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तामिळनाडू सचिवालयाजवळील  कामराजार सलाइ बिंदू (मरिना बीचजवळील डीजीपी कार्यालय) येथे सर्वाधिक 23 सेमी आणि उत्तर चेन्नईच्या उपनगरातील एन्नोरमध्ये 10 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget