एक्स्प्लोर

झोपेच्या गोळ्या की फाशी? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कशी करतात आत्महत्या

Suicide Data of India: भारतात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबी डेटामधून बहुतांश लोक कशा पद्धतीने आत्महत्या करतात हे समोर आलं आहे.

Suicide Data of India: शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील (Rajasthan) कोटा शहरातून एकापाठोपाठ एक आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत आहेत. कोटा शहरात गेल्या काही महिन्यांत 23 मुलांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. एकंदरीत भारतातही दरवर्षी विविध कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करतात.

काही लोक फाशी घेऊन, तर काही विष घेऊन किंवा अन्य मार्ग स्वीकारत स्वत:चं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनेही (NCRB) आत्महत्येसंदर्भात अनेक डेटा शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक आत्महत्या का करत आहेत? आणि आत्महत्येसाठी ते कोणत्या पद्धती वापरत आहेत? हे सगळं सांगितलं आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतातील लोक कोणत्या प्रकारे आत्महत्या करतात? हे जाणून घेऊयात...

लोक स्वतःचं जीवन कसं संपवतात?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, बहुतेक लोक हे फाशी घेऊन आत्महत्या करतात. यानंतर अनेक जण हे विष घेऊन जीवन संपवतात, तर काही स्वत:ला जाळून, पाण्यात उडी घेऊन, ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या करतात.

NCRB नुसार, 2020 मध्ये सर्वाधिक लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 2020 मध्ये 57 टक्के लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 25.1 टक्के लोकांनी विष घेऊन, 5.1 टक्के लोकांनी पाण्यात उडी घेऊन, 2.6 टक्के लोकांनी आत्मदहन करुन जीवन संपवलं आहे. 2021 मध्ये देखील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या केल्या आहेत, त्याचा तपशील पाहुया...

फाशी : 57 टक्के ते 57.8 टक्के
विष पिऊन : 25 टक्के
झोपेच्या गोळ्या घेऊन : 0.6 टक्के ते 0.4 टक्के
पाण्यात उडी घेऊन : 5.1 टक्के ते 5.2 टक्के
जाळून (आत्मदहन) : 2.6 टक्के ते 3.0 टक्के
वरून उडी मारुन : 1.1 टक्के ते 1.2 टक्के
स्वत:ला दुखवून घेऊन : 0.3 टक्के
चालत्या गाडीखाली येऊन : 1.7 टक्के
विजेच्या तारेला स्पर्श करून : 0.4 टक्के

कोणत्या कारणांमुळे बहुतांश लोक करतात आत्महत्या?

2021 च्या NCRB च्या आकडेवारीनुसार, लोकांच्या आत्महत्या करण्यामागे विविध कारणं आहेत. काही लोक मानसिक ताणामुळे, तर काही वैयक्तिक किंवा घरगुती कारणांमुळे स्वत:चं जीवन संपवतात. लोकांनी आत्महत्या करण्यामागची काही कारणं जाणून घेऊया.

कौटुंबिक वादामुळे : 33.2 टक्के लोकांची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून : 18.6 टक्के लोकांची आत्महत्या
दारुच्या व्यसनामुळे : 6.4 टक्के लोकांची आत्महत्या
विवाहाशी संबंधित समस्यांमुळे : 4.8 टक्के लोकांची आत्महत्या
प्रेम प्रकरणांमुळे : 4.6 टक्के लोकांची आत्महत्या
इतर कारणांमुळे : 9.2 टक्के लोकांची आत्महत्या
नपुंसकतेमुळे : 0.2 टक्के लोकांची आत्महत्या
सामाजिक प्रतिष्ठा गमावल्यामुळे : 0.5 टक्के लोकांची आत्महत्या
परीक्षेत नापास झाल्यामुळे : 1.0 टक्के लोकांची आत्महत्या
मालमत्तेच्या वादामुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
गरिबीमुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे : 1.2 टक्के लोकांची आत्महत्या
करिअरच्या समस्यांमुळे : 1.6 टक्के लोकांची आत्महत्या
बेरोजगारीमुळे : 2.2 टक्के लोकांची आत्महत्या
दिवाळखोरीमुळे : 3.9 टक्के लोकांची आत्महत्या

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार
Dharmendra Death News : धर्मेंद्र यांचं निधन,थोड्याच वेळात अंत्यसंस्कार : IANS वृत्त संस्था

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, कर कपातीमुळं मागणी वाढणार, एस अँड पीची  भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज, सरकारचे तीन निर्णय गेमचेंजर ठरणार
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
Embed widget