एक्स्प्लोर

झोपेच्या गोळ्या की फाशी? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कशी करतात आत्महत्या

Suicide Data of India: भारतात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबी डेटामधून बहुतांश लोक कशा पद्धतीने आत्महत्या करतात हे समोर आलं आहे.

Suicide Data of India: शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील (Rajasthan) कोटा शहरातून एकापाठोपाठ एक आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत आहेत. कोटा शहरात गेल्या काही महिन्यांत 23 मुलांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. एकंदरीत भारतातही दरवर्षी विविध कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करतात.

काही लोक फाशी घेऊन, तर काही विष घेऊन किंवा अन्य मार्ग स्वीकारत स्वत:चं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनेही (NCRB) आत्महत्येसंदर्भात अनेक डेटा शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक आत्महत्या का करत आहेत? आणि आत्महत्येसाठी ते कोणत्या पद्धती वापरत आहेत? हे सगळं सांगितलं आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतातील लोक कोणत्या प्रकारे आत्महत्या करतात? हे जाणून घेऊयात...

लोक स्वतःचं जीवन कसं संपवतात?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, बहुतेक लोक हे फाशी घेऊन आत्महत्या करतात. यानंतर अनेक जण हे विष घेऊन जीवन संपवतात, तर काही स्वत:ला जाळून, पाण्यात उडी घेऊन, ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या करतात.

NCRB नुसार, 2020 मध्ये सर्वाधिक लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 2020 मध्ये 57 टक्के लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 25.1 टक्के लोकांनी विष घेऊन, 5.1 टक्के लोकांनी पाण्यात उडी घेऊन, 2.6 टक्के लोकांनी आत्मदहन करुन जीवन संपवलं आहे. 2021 मध्ये देखील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या केल्या आहेत, त्याचा तपशील पाहुया...

फाशी : 57 टक्के ते 57.8 टक्के
विष पिऊन : 25 टक्के
झोपेच्या गोळ्या घेऊन : 0.6 टक्के ते 0.4 टक्के
पाण्यात उडी घेऊन : 5.1 टक्के ते 5.2 टक्के
जाळून (आत्मदहन) : 2.6 टक्के ते 3.0 टक्के
वरून उडी मारुन : 1.1 टक्के ते 1.2 टक्के
स्वत:ला दुखवून घेऊन : 0.3 टक्के
चालत्या गाडीखाली येऊन : 1.7 टक्के
विजेच्या तारेला स्पर्श करून : 0.4 टक्के

कोणत्या कारणांमुळे बहुतांश लोक करतात आत्महत्या?

2021 च्या NCRB च्या आकडेवारीनुसार, लोकांच्या आत्महत्या करण्यामागे विविध कारणं आहेत. काही लोक मानसिक ताणामुळे, तर काही वैयक्तिक किंवा घरगुती कारणांमुळे स्वत:चं जीवन संपवतात. लोकांनी आत्महत्या करण्यामागची काही कारणं जाणून घेऊया.

कौटुंबिक वादामुळे : 33.2 टक्के लोकांची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून : 18.6 टक्के लोकांची आत्महत्या
दारुच्या व्यसनामुळे : 6.4 टक्के लोकांची आत्महत्या
विवाहाशी संबंधित समस्यांमुळे : 4.8 टक्के लोकांची आत्महत्या
प्रेम प्रकरणांमुळे : 4.6 टक्के लोकांची आत्महत्या
इतर कारणांमुळे : 9.2 टक्के लोकांची आत्महत्या
नपुंसकतेमुळे : 0.2 टक्के लोकांची आत्महत्या
सामाजिक प्रतिष्ठा गमावल्यामुळे : 0.5 टक्के लोकांची आत्महत्या
परीक्षेत नापास झाल्यामुळे : 1.0 टक्के लोकांची आत्महत्या
मालमत्तेच्या वादामुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
गरिबीमुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे : 1.2 टक्के लोकांची आत्महत्या
करिअरच्या समस्यांमुळे : 1.6 टक्के लोकांची आत्महत्या
बेरोजगारीमुळे : 2.2 टक्के लोकांची आत्महत्या
दिवाळखोरीमुळे : 3.9 टक्के लोकांची आत्महत्या

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget