एक्स्प्लोर

झोपेच्या गोळ्या की फाशी? 'हा' डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कशी करतात आत्महत्या

Suicide Data of India: भारतात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. एनसीआरबी डेटामधून बहुतांश लोक कशा पद्धतीने आत्महत्या करतात हे समोर आलं आहे.

Suicide Data of India: शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील (Rajasthan) कोटा शहरातून एकापाठोपाठ एक आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत आहेत. कोटा शहरात गेल्या काही महिन्यांत 23 मुलांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. एकंदरीत भारतातही दरवर्षी विविध कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करतात.

काही लोक फाशी घेऊन, तर काही विष घेऊन किंवा अन्य मार्ग स्वीकारत स्वत:चं जीवन संपवतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनेही (NCRB) आत्महत्येसंदर्भात अनेक डेटा शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक आत्महत्या का करत आहेत? आणि आत्महत्येसाठी ते कोणत्या पद्धती वापरत आहेत? हे सगळं सांगितलं आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, भारतातील लोक कोणत्या प्रकारे आत्महत्या करतात? हे जाणून घेऊयात...

लोक स्वतःचं जीवन कसं संपवतात?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, बहुतेक लोक हे फाशी घेऊन आत्महत्या करतात. यानंतर अनेक जण हे विष घेऊन जीवन संपवतात, तर काही स्वत:ला जाळून, पाण्यात उडी घेऊन, ट्रेनसमोर जाऊन आत्महत्या करतात.

NCRB नुसार, 2020 मध्ये सर्वाधिक लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 2020 मध्ये 57 टक्के लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 25.1 टक्के लोकांनी विष घेऊन, 5.1 टक्के लोकांनी पाण्यात उडी घेऊन, 2.6 टक्के लोकांनी आत्मदहन करुन जीवन संपवलं आहे. 2021 मध्ये देखील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या केल्या आहेत, त्याचा तपशील पाहुया...

फाशी : 57 टक्के ते 57.8 टक्के
विष पिऊन : 25 टक्के
झोपेच्या गोळ्या घेऊन : 0.6 टक्के ते 0.4 टक्के
पाण्यात उडी घेऊन : 5.1 टक्के ते 5.2 टक्के
जाळून (आत्मदहन) : 2.6 टक्के ते 3.0 टक्के
वरून उडी मारुन : 1.1 टक्के ते 1.2 टक्के
स्वत:ला दुखवून घेऊन : 0.3 टक्के
चालत्या गाडीखाली येऊन : 1.7 टक्के
विजेच्या तारेला स्पर्श करून : 0.4 टक्के

कोणत्या कारणांमुळे बहुतांश लोक करतात आत्महत्या?

2021 च्या NCRB च्या आकडेवारीनुसार, लोकांच्या आत्महत्या करण्यामागे विविध कारणं आहेत. काही लोक मानसिक ताणामुळे, तर काही वैयक्तिक किंवा घरगुती कारणांमुळे स्वत:चं जीवन संपवतात. लोकांनी आत्महत्या करण्यामागची काही कारणं जाणून घेऊया.

कौटुंबिक वादामुळे : 33.2 टक्के लोकांची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून : 18.6 टक्के लोकांची आत्महत्या
दारुच्या व्यसनामुळे : 6.4 टक्के लोकांची आत्महत्या
विवाहाशी संबंधित समस्यांमुळे : 4.8 टक्के लोकांची आत्महत्या
प्रेम प्रकरणांमुळे : 4.6 टक्के लोकांची आत्महत्या
इतर कारणांमुळे : 9.2 टक्के लोकांची आत्महत्या
नपुंसकतेमुळे : 0.2 टक्के लोकांची आत्महत्या
सामाजिक प्रतिष्ठा गमावल्यामुळे : 0.5 टक्के लोकांची आत्महत्या
परीक्षेत नापास झाल्यामुळे : 1.0 टक्के लोकांची आत्महत्या
मालमत्तेच्या वादामुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
गरिबीमुळे : 1.1 टक्के लोकांची आत्महत्या
जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे : 1.2 टक्के लोकांची आत्महत्या
करिअरच्या समस्यांमुळे : 1.6 टक्के लोकांची आत्महत्या
बेरोजगारीमुळे : 2.2 टक्के लोकांची आत्महत्या
दिवाळखोरीमुळे : 3.9 टक्के लोकांची आत्महत्या

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video: सिनेमागृहातून 'The Nun 2' पाहून निघाले लोक; एग्झिट गेटवर उभं दिसलं खरंखुरं भूत, पाहा व्हिडीओ

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget