एक्स्प्लोर

मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अंमलात आणावा : मनमोहन सिंह

भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.

नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआ गँगरेप प्रकरणी अनेक दिवस मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी निशाणा साधला आहे. "मोदी जो सल्ला मला देत असत, आता त्यांनी त्याच सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी," असं मनमोहन सिंह म्हणाले. 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोंदीवर टीका करताना मनमोहन सिंह म्हणाले की, "मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं. भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण मोदी मला जो सल्ला देत असत, तो त्यांनी स्वत: फॉलो करायला हवा आणि अधिक बोलायलं हवं." भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण मला वाटतं की, नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून कळलं. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमबजावणी करायला हवी." "दोन्ही प्रकरणांवर उशिरा भाष्य केल्याने दोषी वाचू शकतात अशी नागरिकांची भावना झाली होती. जे सत्तेत आहेत, त्यावर त्यांनी त्याचवेळी बोलायलं हवं, असं मला वाटतं," असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं. 2012 मध्ये यूपीए सरकारच्या कार्यकाळात दिल्ली गँगरेपच्या वेळी भाजपने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. मनमोहन सिंह यांच्या मौनावर भाजप टीका करण्याची संधी कधीही सोडत नसे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या 
महाराष्ट्रात  पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hyderabad Liberation Day : सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
सरदार पटेलांचे Operation Polo आणि निझामाच्या रझाकारांचा माज उतरला, काय आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास?
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, उद्याच पहिलं प्रमाणपत्र वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण
Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या 
महाराष्ट्रात  पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
महाराष्ट्रात पावसाचे थैमान! ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यांत लाखो हेक्टर पाण्यात, किती क्षेत्र बाधित? कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा; पालकमंत्र्यांचे आदेश
शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल, अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा; पालकमंत्र्यांचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2025 | मंगळवार
गावकऱ्यांचा भन्नाट निर्णय! स्वतःची शेती सोडून 15 पाणंद रस्ते खुले, पुण्यातील 'या' गावाला राज्य सरकारनं दिला मानाचा मुजरा
गावकऱ्यांचा भन्नाट निर्णय! स्वतःची शेती सोडून 15 पाणंद रस्ते खुले, पुण्यातील 'या' गावाला राज्य सरकारनं दिला मानाचा मुजरा
Gold Market : भारतातील सर्वात मोठं सोन्याचं मार्केट 'या' शहरात, तिथून देशभरात सोन्याचा पुरवठा, सोनं स्वस्त मिळतं का? 
भारतातील सर्वात मोठं सोन्याचं मार्केट 'या' शहरात, देशातील गोल्ड कॅपिटल कोणत्या शहरात?
Embed widget