एक्स्प्लोर

‘महात्मा गांधी, नेहरु, बाबासाहेब आंबेडकर हे सर्व अनिवासी भारतीय’

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे अनिवासी भारतीय होते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ मधील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडली.

न्यूयॉर्क : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे अनिवासी भारतीय होते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ मधील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडली. काँग्रेसची चळवळ ही एनआरआय अर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली हे सांगताना त्यांनी ही उदाहरणं दिली. ते म्हणाले की, "गांधी, नेहरु आणि इतर सगळ्यांकडे भारताबाहेरच्या जगाचा अनुभव होता. भारतात परतल्यावर या सगळ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग देश उभारणीसाठी केलं." ते पुढे म्हणाले की, "महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद हे सर्व अनिवासी भारतीय होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं." तसेच धवलक्रांतीचे जनक व्हर्गीस कुरियन यांच्या योगदानाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "अनिवासी भारतीयांच्या देशाप्रती योगदानाचं योग्यप्रकारे मुल्यमापन झालं नाही. व्हर्गीस कुरियन हे त्यातीलच एक होते. त्याच प्रकारे सॅम पित्रोदा यांनी परदेशातून मायदेशी परतल्यानंतर भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावली." विशेष म्हणजे, 14 दिवसांच्या आपल्या दौऱ्यात राहुल गांधींनी तिथल्या राजकीय व्यक्ती, विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत भारतातील वाढती असहिष्णूता, आणि साप्रदायिक तेढ यावर सर्वांनी चिंता व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल चढवला. मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, "केंद्र सरकार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरत आहे. सध्या 30 हजार तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. पण त्यातील केवळ 450 जणांनाच रोजगाराच्या संधी मिळतात. जर हे प्रमाण असेच सुरु राहिले, तर भविष्यात तरुणांसाठी वाट अतिशय अवघड होईल." काय म्हणाले राहुल गांधी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget