एक्स्प्लोर

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग : फारुख अब्दुल्ला

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी केलं आहे. काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे तो भारताचाच भाग राहील असंही त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी केलं आहे. काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे तो भारताचाच भाग राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग असून तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. यावरुन कितीही युद्ध झालं तरी हे बदलणार नाही, त्यामुळं दोन्ही देशातील काश्मिरी जनतेला स्वायत्तता द्यायला हवी," वास्तविक, फारुख अब्दुल्ला जो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगत आहेत, तो पाकिस्तानने बळकावलेला भाग आहे. ऑक्टोबर 1947 रोजी पाक सैन्याने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. यावेळी भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. पण काश्मीरचा काही भाग बळकावून पाकने त्यावर आपला दावा केला. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरवरुन फारुख अब्दुल्लांच्या वक्तव्याचं बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी समर्थन केलं आहे. ऋषी कपूर यांनी ट्वीट करुन यावर आपलं मत मांडलं आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “फारुख अब्दुलाजी नमस्कार! मी तुमच्या मताशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आमचाच आहे. आणि पाकिस्तान त्यांचा. हा एकच पर्याय आहे. ज्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढता येईल. याशिवाय मी आता वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. मृत्यूपूर्वी पाकिस्तान पाहण्याची इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांची मूळ पाहावं. बास करा सर, जय माता दी..”
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2025 | गुरुवार
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
बाष्कळ बडबड बंद करा, नको ते धाडस करू नका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल; भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला
तुमचं फोटोशॉप चांगलं, फक्त एक चूक सोडली, त्यावेळी NCT अस्तित्वातच नव्हती; भाजपचा दावा काँग्रेसने खोडून काढला
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
Nitesh Rane : सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही: नितेश राणे
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
Embed widget