एक्स्प्लोर

Farmers Suicide : मागील 3 वर्षात देशात  17 हजार 199 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मागील तीन वर्षाच्या काळात देशभरात तब्बल 17 हजार 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही सगळी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

Farmers Suicide : सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक विविध मुद्यावरुन सरकारला धारेवर धरत आहेत. बेरोजगारीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मागील तीन वर्षात म्हणजे 2018 ते 2020 या काळात बेरोगारीमुळे 9 हजाराहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सगळी आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या (National Crime Records Bureau) हवाल्याने देण्यात आली आहे. तर याच तीन वर्षाच्या काळात देशभरात तब्बल 17 हजार 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे.  

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तर दिले. 2018, 2019 आणि 2020 मध्ये बेरोजगारीमुळे एकूण 9 हजार 140 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढेच नाही तर कर्जबाजारीपणामुळे तीन वर्षांत एकूण 16 हजार 91 जणांनी आत्महत्या केल्याचेही सांगण्यात आले. सरकारने दिलेल्या या आकडेवारीमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या परिस्थितीची केवळ सुरुवातीची आकडेवारीच समाविष्ट करण्यात आली आहे. देशात लॉकाडाऊन केल्यामुळे त्याचा रोजगाराच्या स्थितीवर वाईट परिणाम झाला आहे. रोजगार, उद्योग बंद पडल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच या काळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. 2018, 2019 आणि 2020 मध्ये देशभरात अनुक्रमे 5 हजार 763, 5 हजार 957 आणि 5 हाजर 579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूण ही संख्या 17 हजार 199 आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांमध्ये, खासकरून कोरोना काळात बेरोजगारीमुळे किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. सन 2018 ते 2020 या काळात बेरोजगारीमुळे देशातील 9,140 जणांनी तर कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 16 हजार 91 जणांनी आपलं आयुष्य संपवलं असल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. ज्या काळात कोरोनाच्या लाटेनं कहर केला होता, त्या 2020 या वर्षात बेरोजगारीमुळे सर्वाधिक म्हणजे 3 हजार 548 जणांनी मृत्यूला कवटाळलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget