एक्स्प्लोर

CAA Protests : तब्बल 10 दिवसांनी आसाममधील इंटरनेट सेवा सुरू, कायद्याला विरोध मात्र कायम

आसाममधील बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांनी आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

गुवाहाटी : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलंनामुळे आसामध्ये बंद असलेली इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. आसाममध्ये मागील 10 दिवसांपासून इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. काल गुवाहाटी उच्चन्यायालयाने आसाम सरकारला राज्यात इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी 9 वाजता आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यापासूनच आसाममध्ये आंदोलनं सुरू होती. वाढता विरोध पाहून 11 डिसेंबरपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण आसाममध्येच इंटरनेट सेवा बंद केली होती. याबाबत बोलताना एअरटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला इंटरनेट बंद ठेवण्याचे कोणतेच नवीन आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही सकाळी 9 वाजता इंटरनेट सेवा सुरू केली. याआधी राज्य सरकारने सांगितलं होतं की, मोबाईल इंटरनेट सेवा शुक्रवारी सुरू करण्यात येईल. परंतु, उच्च न्यायालयाने बुधवारीच इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. पाहा व्हिडीओ : नागरिकता संशोधन कायदा भारताच्या कुठल्याही नागरिकाला लागू होत नाही : रविशंकर प्रसाद न्यायमूर्ती मनोजित भूइया आणि न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठाने पत्रकार अजित कुमार भुइया आणि वकिल बोनोश्री गोगोई, रणदीप शर्मा आणि देबकांता डोलेय यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या चार जनहित याचिकांवर सुनावणी केली. त्यावेळी राज्य सरकारला इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आसाममध्ये अजूनही नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलंन सुरू असून इंटरनेट सेवा मात्र सुरू केली गेली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर 11 डिसेंबर रोजी मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केल्या होत्या. संबंधित बातम्या :  CAA Protests : दिल्ली पोलिसांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, विविध भागातून 40 हून अधिक मोर्चे निघण्याची शक्यता : गुप्तचर विभाग पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम महिलेला गुजरात सरकारकडून भारतीय नागरिकत्व बहाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget