एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांना शिकवला धडा, वर्षभरात तब्बल 172 दहशतवाद्यांना धाडले यमसदनी  

Jammu Kashmir News : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासह नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या या मनसुब्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Jammu Kashmir News : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ( Terrorist) विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात म्हणजे 2022  मध्ये एकट्या काश्मीर झोनमध्ये तब्बल 172 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. काश्मीरच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षात काश्मीरमध्ये तब्बल 93 एनकाऊंटरच्या यशस्वी कारवाया करण्यात आल्या आहेत. डीजीपींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वर्षभरात करण्यात आलेल्या कारवायांची माहिती दिली आहे. 172 पैकी 42 दहशतवादी हे परदेशातील आहेत.   

डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 108 दहशतवादी हे लष्कर ए तैयबा आणि टीआरएफ या संघटनांचे आहेत. त्यानंतर जैश ऐ मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 35, एसएम 22, अब बद्रचे चार आणि एडीयूएच या संघटनेच्या 3 दहशतवाद्यांचा समावेश आहे. या वर्षी दहशवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणाऱ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी घटली आहे. या वर्षी 74 जण दहशवादी संघटनेते भरती झाले होते. त्यातील 65 जणांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. यातील 17 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 18 दहशतवादी अद्याप सक्रिय आहेत.   

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासह नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या या मनसुब्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सुरक्षा दलांनी खात्मा केलेल्या 65 दहशतवाद्यांपैकी 58 दहशवादी हे नव्याने भरती झाले होते. त्यांना भरती झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात यमसदनी धाडणयात आले, अशी माहिती डीजीपींनी दिली. 

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त 

सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांच्या कात्म्यासह शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणत जप्त करण्यात आला आहे. दहशवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान तब्बल 360 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 121 एके सीरीज रायफल, 8 एम4 कार्बाइन आणि 231 पिस्तुलांचा समावेश आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात आयईडी, चिकट बॉम्ब आणि ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दहशतवादी घटना टळल्या आहेत.

29 नागरिकांचा मृत्यू 

डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात 29 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 21 काश्मीरचे स्थानिक नागरिक आणि 8 जण इतर राज्यातील होते. स्थानिक 29 नागरिकांपैकी तीन काश्मिरी पंडीत, 15 मुस्लिम नागरिक आणि 6 हिंदू नागरिकांचा समावेश आहे.   

महत्वाच्या बातम्या

खळबळजनक! भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह  

 

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget