एक्स्प्लोर

India Pak War : देशहित सर्वोपरी! पाकिस्तान सोबत व्यापार पूर्णत: बंद; व्यापाऱ्यांच्या सर्वात मोठ्या CAIT संघटनेचा मोठा निर्णय 

India Pak War: कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅट ने पाकिस्तान सोबत तातडीने व्यापार थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारसह आता भारतीय व्यापारी या लढाईत उतरले आहे.

India Pak War: कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅट (CAIT)  ने पाकिस्तान सोबत तातडीने व्यापार (No Trade with Pakistan) थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार सह आता भारतीय व्यापारी ही पाकिस्तानची कोंडी करण्याच्या प्रक्रियेत सक्रीय झाले आहे. देशहित सर्वोपरी असून व्यापाराचे हित त्यानंतर येतं, असे सांगत कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया यांनी पाकिस्तान सोबत आमचे सर्व सदस्य व्यापार थांबवत असल्याचे जाहीर केलं आहे. कॅटच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे पार पडली, त्यात हा निर्णय सर्वानुमते घेतल्याचा दावा बी सी भरतीया यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या असल्याचे पुढे आले आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांनी पाकिस्तान सोबतचे व्यापार थांबविल्यामुळे पाकिस्तान (Pakistan)ला साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाइल्स पार्ट,  टायर ट्यूब अशा वस्तूसाठी पाकिस्तानी व्यापारी आणि नागरिक तरसतील, असे भरतीया म्हणाले. दरम्यान भारताला ही पाकिस्तानमधून येणाऱ्या सुक्या मेव्याला मुकावे लागेल, मात्र आम्ही त्याविना राहू असे ही भरतीया म्हणाले. जोवर पाकिस्तानी व्यापारी आणि ग्राहक आपल्या सरकारवर दबाव आणून दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी सांगत नाही, तोवर आम्ही पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही, असे ही कॅटने जाहीर केले आहे. (No Trade with Pakistan)

चिल्लर व्यापाऱ्यांची संख्या तब्बल 9 कोटी

दरम्यान, इथून पुढे पाकिस्तानसोबत व्यापार करणार नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांच्या सर्वात मोठं संघटन असलेल्या CAIT ने घेतला आहे. यात देशभरात कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT) सोबत जोडलेल्या छोट्या व्यापारी संघटनांची संख्या 40 हजार इतकी आहे. तर  CAIT सोबत जोडलेल्या चिल्लर व्यापाऱ्यांची संख्या तब्बल 9 कोटी इतकी आहे. पाकिस्तान सोबत व्यापार थांबवल्यामुळे पाकिस्तानला साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाईल पार्ट्स, रबरी टायर ट्यूब याला मुकावे लागेल. तर भारताला सुकामेवा मिळणार नाही. ॲडव्हान्स म्हणून दिलेले काही कोटी रुपये मोडतील, मात्र आमची त्यासाठीची तयारी असल्याचे CAIT चे म्हणणे आहे.

पर्यटकांना पून्हा आकर्षित करण्यासाठी श्रीनगरच्या फळ विक्रेत्यांचे मोठं पाऊल 

पर्यटकांना पून्हा आकर्षित करण्यासाठी श्रीनगरच्या 'डल लेक' मधील छोटे फळ विक्रेते पर्यटकाना मोफत फ्रूट देत आहे. पेहलगामच्या घटनेमुळे व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. इथे पर्यटक आले पाहिजे. त्यासाठी सध्या होत असलेले नुकसानही स्विकारायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्या फळ विक्रेत्याने दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget