एक्स्प्लोर

Jawahar lal nehru | पंतप्रधान नेहरूंचे 15 ऑगस्टचे पहिलं भाषण! ज्यात नवीन भारताची झलक दिसली

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्कमध्ये राष्ट्रध्वज फडकवला होता.

India Independence Day Speech: याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्कमध्ये राष्ट्रध्वज फडकवला. लुईस माउंटबॅटन त्यांच्या शेजारी उभे होते. यावेळी नेहरुंनी ऐतिहासिक भाषण दिलं. नेहरू म्हणाले होते, “कित्येक वर्षांपूर्वी आम्ही नियती बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि आता वेळ आली आहे जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेपासून मुक्त होऊ. पूर्णपणे नाही पण ते महत्वाचे आहे. आज रात्री 12 वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल." नेहरूंच्या भाषणाने भारतातील लोकांसाठी नवीन, मुक्त सकाळची आशा निर्माण केली आणि देश भौगोलिक आणि आंतरिकरित्या सांप्रदायिक धर्तीवर विभागलेला असूनही धैर्याला प्रेरित केले.

नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, "हा असा काळ असेल जो इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. जुन्यापासून नवीनकडे जाणे, एक युग संपुष्टात येत आहे, आता वर्षानुवर्षे शोषित असलेला देशाचा आत्मा व्यक्त होऊ शकेल." ते म्हणाले की हा एक योगायोग आहे की आम्ही संपूर्ण समर्पणाने भारत आणि तेथील लोकांची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. इतिहासाच्या सुरूवातीसोबत भारताने आपला शोध सुरू केलाय. माहित नाही की किती शतके भव्य यश आणि अपयशांनी भरलेली आहेत.


Jawahar lal nehru | पंतप्रधान नेहरूंचे 15 ऑगस्टचे पहिलं भाषण! ज्यात नवीन भारताची झलक दिसली

जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते की भविष्यात आपल्याला विश्रांती घ्यायची नसून सतत प्रयत्न करायचे आहेत. याद्वारे आपण जे बोलतो किंवा म्हणतो ते पूर्ण करू शकतो. भारताची सेवा करणे म्हणजे करोडो पीडितांची सेवा करणे. याचा अर्थ अज्ञान आणि दारिद्र्य दूर करणे, रोगांचे उच्चाटन करणे आणि संधीची असमानता नष्ट करणे हीच आमच्या पिढीतील महान माणसाची इच्छा आहे.

ते म्हणाले, कदाचित हे आमच्यासाठी पूर्णपणे शक्य नाही, पण जोपर्यंत लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि ते दु:ख सहन करत आहेत, आमचे काम संपणार नाही आणि म्हणून आम्हाला मेहनत करावी लागेल जेणेकरून आम्ही आमची स्वप्ने साकार करू शकू. ही स्वप्ने भारतासाठी तसेच संपूर्ण जगासाठी आहेत. आज कोणी स्वत:ला पूर्णपणे वेगळा मानू शकत नाही. कारण सर्व राष्ट्रे आणि लोक एकमेकांशी खूप जवळून संबंधित आहेत. ज्याप्रमाणे शांतता विभागली जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य विभागले जाऊ शकत नाही. हे जग लहान भागात विभागले जाऊ शकत नाही. आपल्याला अशा मुक्त भारताची निर्मिती करायची आहे जिथे त्याची सर्व मुले राहू शकतील.


Jawahar lal nehru | पंतप्रधान नेहरूंचे 15 ऑगस्टचे पहिलं भाषण! ज्यात नवीन भारताची झलक दिसली

नेहरू म्हणाले होते की आज योग्य वेळ आहे, नशिबाने ठरवलेला दिवस आणि वर्षांच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा भारत जागृत आणि मुक्त उभा आहे. आमचा भूतकाळ आमच्याशी जोडलेला आहे आणि आम्ही अनेकदा घेतलेले वचन पाळण्यापूर्वी बरेच काही करायचे आहे. पण तरीही टर्निंग पॉइंट भूतकाळात आहे, आणि आमच्यासाठी एक नवीन इतिहास सुरू झाला आहे, एक इतिहास जो आपण बनवू आणि ज्याबद्दल इतर लिहितील.

पंडित नेहरू म्हणाले होते की, आमच्यासाठी हा भाग्यवान काळ आहे, एक नवीन तारा जन्माला आला आहे, पूर्वेतील स्वातंत्र्याचा तारा. एक नवीन आशा जन्माला आली आहे, एक दृष्टी अस्तित्वात आली आहे. हा तारा कधीही मावळू नये आणि ही आशा कधीच मावळणार नाही. या स्वातंत्र्यात आपण नेहमी आनंदी रहा. भविष्य आपल्याला हाक मारत आहे.


Jawahar lal nehru | पंतप्रधान नेहरूंचे 15 ऑगस्टचे पहिलं भाषण! ज्यात नवीन भारताची झलक दिसली

16 ऑगस्टला लाहोर गेटवर तिरंगा फडकला

पंडित नेहरूंनी 16 ऑगस्ट 1947 ला 17 व्या शतकातील स्मारकाचे मुख्य द्वार असलेल्या लाहोर गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. याला लाहोर गेट असे म्हटले गेले कारण त्याच्या गेटच्या समोरचा रस्ता त्यावेळी लाहोरच्या दिशेने गेला होता. आता प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण अभिमानाने पाहतो की आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात आणि नंतर त्याच्या तटबंदीवरून भाषण देतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget