एक्स्प्लोर

Ghulam Haider: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चले जावच्या आदेशाने सीमा हैदर भारतात अडचणीत; पहिला पाकिस्तानी पती काय म्हणाला?

Ghulam Haider: सीमा हैदरच्या पतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचे म्हटलं आहे.

Ghulam Haider: पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेल्या  सीमा हैदरच्या पतीने आता आपल्या मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. सध्या सीमा हैदर ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा येथे तिचा प्रियकर सचिन मीनासोबत राहते. पाकिस्तानी सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरने पुन्हा एकदा आपल्या मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यात येत असताना, गुलाम हैदरने म्हटलं आहे की, भारताने व्हिसा घेऊन गेलेल्यांना परत जाण्यास सांगितले आहे. परंतु बेकायदेशीरपणे सीमेवर प्रवेश करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. हैदरने त्याची मुलेही पाकिस्तानी आहेत आणि त्यांनाही हद्दपार केले पाहिजे. सीमा हैदरच्या पतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पण कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचे म्हटलं आहे.

गुलाम हैदर यानी त्याच्या यूट्यूब चॅनलवर 37 मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. पुन्हा एकदा सीमा हैदरला तुरुंगात टाकण्याची आणि त्याच्या मुलांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'मोदी सरकारने आता जे केले आहे ते म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यास सांगणे, हा दोन्ही देशांमधील विषय आहे. त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मी मोदीजी आणि जयशंकरजींना सांगू इच्छितो की सीमा हैदर देखील तिच्या चार मुलांसह तिथे बेकायदेशीरपणे घुसली आहे. सीमा हैदरला सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. चारही मुले निर्दोष आहेत, ती पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना परत पाठवले पाहिजे, असंही त्याने म्हटलं आहे. 

'मग त्याने व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करावा'

गुलाम हैदरने पुढे म्हटलं आहे की, काम आणि व्यवसायासाठी व्हिसावर भारतात गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. पण व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे सीमेवर प्रवेश करणाऱ्यांना सोडले जात आहे. यामुळे असा संदेश जाईल की व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणे चांगले. जर तुम्ही व्हिसाशिवाय गेलात तर मीडिया तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ठेवले जाईल. गुलाम हैदर यानी असेही म्हटले आहे की, जर त्याच्या चार मुलांना भारतीय नागरिकत्व दिले जात असेल तर सर्वप्रथम मुलांचे वडील गुलाम हैदरला नागरिकत्व मिळाले पाहिजे.

पहलगाम हल्ल्याबद्दल गुलाम हैदर यानी दुःख व्यक्त केले. पण त्याच वेळी पाकिस्तानचा बचाव केला आहे. तो म्हणाला, 'आम्हालाही दुःख आणि पश्चात्ताप झाला.' कोणी कोणाची हत्या केली याचा तपास झाला पाहिजे. कोणी मारले हे आम्ही सांगत नाही.कोणत्याही पुराव्याशिवाय विधाने करणे योग्य नाही. जेव्हा तुमच्याकडे पुरावेच नाहीत तेव्हा तुम्ही पाकिस्तानला दोष कसा देऊ शकता? दोन्ही देशांमधील बंधुता बिघडवण्यास भारतीय मीडिया जबाबदार आहे. असे आरोप करणे चांगले नाही. हल्ला कोणी आणि कसा केला हे आम्हाला माहित नाही. दोन मिनिटांत, कोणताही पुरावा नसतानाही पाकिस्तानवर दोषारोप केला जातो. काहीही न करता. सगळे म्हणतात. जोपर्यंत गोष्टी उघडकीस येत नाहीत तोपर्यंत कोणीही असा कोणताही निर्णय घेऊ नये ज्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ शकेल. तुम्ही तुमचा भाऊबंदकी संपवू नये, असंही त्याने पुढे म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget