एक्स्प्लोर

Donald Trump On Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चौफेर घेरलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली समोर

Donald Trump On Pahalgam Terror Attack: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला "वाईट हल्ला" असल्याचं म्हटलं आहे. भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना त्यांनी काश्मीरमधील दीर्घकाळापासून असलेल्या तणावाचा उल्लेख केला आहे.

Donald Trump On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिका सुरुवातीपासूनच भारतासोबत उभा असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्यावर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे भाष्य केले आहे. ही घटना खूप वाईट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रोम दौऱ्यावर जाताना माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. त्यांना तो आपापसात सोडवावा लागेल. पुढे ते म्हणाले, "मी दोन्ही देशांच्या खूप जवळ आहे, भारत आणि पाकिस्तान, ते दोघेही हजारो वर्षांपासून लढत आहेत, काश्मीरमध्ये हजारो वर्षांपासून युद्ध चालू आहे किंवा कदाचित त्याहूनही जास्त काळ...पण हा दहशतवादी हल्ला खूप वाईट होता", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

एजन्सीनुसार, ट्रम्प म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान सीमेवर जवळजवळ 1500 वर्षांपासून युद्ध सुरू आहे आणि ते सुरूच आहे. मला आशा आहे की ते एकत्रितपणे यावर तोडगा काढतील. मी दोन्ही देशांना ओळखतो. तिथे खूप तणाव आहे. मला माहिती आहे पण हा तणाव नेहमीच राहिलेला आहे."

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे. पाकच्या नागरिकांना देखील त्यांच्या देशात परत जाण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 

 ट्रम्प यांनी मोदींशी फोनवरून बोलून पूर्ण पाठिंबा दर्शविला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेला वाईट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बोलून पूर्ण पाठिंबा दर्शविला. भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी भारत आणि पाकिस्तानच्या खूप जवळ आहे. काश्मीरमधील हा संघर्ष हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि कालचा हल्ला खूपच वाईट होता.ते पुढे बोलताना म्हणाले, काश्मीर प्रदेशात तणाव जवळजवळ 1500 वर्षांपासून आहे आणि ते दोन्ही देशांच्या नेत्यांना वैयक्तिकरित्या ओळखतात. ट्रम्प यांना आशा आहे की भारत आणि पाकिस्तान आपापल्या पद्धतीने परिस्थिती सोडवतील, जरी त्यांनी हे देखील मान्य केले की ते कायमचे संघर्षाचे क्षेत्र बनले आहे.

दोन दशकांतील सर्वात घातक हल्ला

मंगळवारी बैसरन व्हॅली येथे, एक लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला आणि 26 जणांना ठार मारले. गेल्या 20 वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात घातक दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामुळे देशात आणि परदेशात तीव्र चिंता आणि संताप निर्माण झाला आहे.

हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया 

हल्ल्यानंतर, भारत सरकारने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. सरकारने अटारी आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सवलत योजना स्थगित केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयांमधील अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली. या सर्वांमध्ये, सर्वात मोठा निर्णय म्हणजे 1960 चा सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की आता सिंधू नदीचे कोणतेही पाणी पाकिस्तानला जाऊ दिले जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget