एक्स्प्लोर

Consumer Protection Act 2019 | आजपासून देशभरात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू, नव्या कायद्यात ग्राहकांसाठी काय सुविधा?

जुना ग्राहक संरक्षण कायदा 1986 (Consumer Protection Act 1986)मध्ये सुधारणा करून मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) हा कायदा देशभरात लागू केला आहे.

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला आहे, सरकारने गुरुवारी म्हणजेच, 15 जुलै रोजी देशभरात कायदा लागू करण्यासाठी अधिसुचना जारी केली होती. नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेणार असून त्यामुळे जुना कायदा कालबाह्य होणार आहे. नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक नवे अधिकार मिळणार आहेत.

मोदी सरकारकडून जुन्या कायद्यात बदल

जुना ग्राहक संरक्षण कायदा 1986 (Consumer Protection Act 1986)मध्ये सुधारणा करून मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 (Consumer Protection Act 2019) हा कायदा देशभरात लागू केला आहे. मोदी सरकारकडून या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हा कायदा जानेवारी 2020मध्ये लागू करण्यात येणार होता. परंतु, काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर यासंदर्भात तारिख मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु, मार्च महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आाला. त्यामुळे याकाळात ते शक्य झालं नाही.

ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याने कंपन्यांचे नुकसान होऊ शकते

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना बळ मिळालं असून त्यांना फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागता येणार आहे. खासकरून ऑनलाईन व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या सोयींकडे करण्यात आलेलं दुर्लक्षं कंपन्यांना महागात पडू शकतं. नव्या कायद्यांतर्गत ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या जाहिराती देण्याऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या तक्रांरींचं निरसन लवकर होण्यास मदत होणार आहे.

नव्या कायद्यांतर्गत नव्या कायद्यांतर्गत ग्राहक न्यायालयांसह केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) तयार करण्यात आले आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे प्राधिकरण स्थापन केले गेले आहे. नव्या कायद्यांतर्गत ग्राहक कोणताही माल खरेदी करण्यापूर्वीच सीसीपीएकडे वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

ग्राहक संरक्षण कायदा 2019 आजपासून देशभरात लागू
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Right To Recall: भाजपमध्ये गेलेल्या खासदारांना आम आदमी पार्टी परत आणू शकते का? काय आहे 'राइट टू रिकॉल'? जाणून घ्या A टू Z माहिती
भाजपमध्ये गेलेल्या खासदारांना आम आदमी पार्टी परत आणू शकते का? काय आहे 'राइट टू रिकॉल'? जाणून घ्या A टू Z माहिती
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच मिळणार पगारवाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय 
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच मिळणार पगारवाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय 
क्रेडिट कार्ड आता तुमच्या मोबाईलवर! ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रेडिट कार्ड आता तुमच्या मोबाईलवर! ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती 
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची विनंती आली होती, पण..'
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची ऑफर आली होती, पण..'

व्हिडीओ

Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Pregenesis case in solapur : सोलापूर जिल्ह्यात 38 अल्पवयीन मुली गर्भवती, महापालिकेडून 7 पथके स्थापन
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
Dhirendra Shastri On Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांबाबत्या वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची माफी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident Marine Drive: मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात, वृद्धाला बाईकची धडक, तिघांचा मृत्यू
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण अपघात, वृद्धाला बाईकची धडक, तिघांचा मृत्यू
Padma awards Ashish Shelar: महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन, पण सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना वगळलं
महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन, पण सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना वगळलं
Heat Wave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत, नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, तर लातूरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! अकोला जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत, नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, तर लातूरमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: अशोक खरातची कोर्टात पुन्हा हजेरी, आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: अशोक खरातची कोर्टात पुन्हा हजेरी, आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
Vasai Accident : भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप
भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: '...मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा...'; 'कमळी' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, मराठीच्या मुद्द्यावर थेट म्हणाली...
'...मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा...'; 'कमळी' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, मराठीच्या मुद्द्यावर थेट म्हणाली...
Panchayat Actor Vinod Suryavanshi: 'पंचायत' फेम 'या' अभिनेत्याला स्वतःच्याच गावातील मंदिरात जाण्यावर बंदी; वर्णभेदामुळे इंडस्ट्रीनंही नाकारल्याचा आरोप
'पंचायत' फेम 'या' अभिनेत्याला स्वतःच्याच गावातील मंदिरात बंदी; वर्णभेदामुळे इंडस्ट्रीनंही नाकारलं
Embed widget