एक्स्प्लोर

Congress President Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी केली 'ही' कामगिरी

Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी एक नवीन कामगिरी केली आहे.

Shashi Tharoor : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत. या निवडणुकीत खर्गेंनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा पराभव केला. थरुर यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या नावावर एक नवीन कामगिरी नोंदवण्यात आली आहे. या कामगिरीनं शशी थरुर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या निवडणुकीत खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरुर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळली. थरुर यांना मिळालेली मते ही गेल्या 25 वर्षात हरलेल्या उमेदवाराला मिळालेली सर्वाधिक मते आहेत.
  
शशी थरुर जरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वियजी झाले नसले तरी त्यांनी एक नवीन कामगिरी केली आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत. गेल्या 25 वर्षात पराभूत उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. थरुर यांना एकूण मतांपैकी 11.95 टक्के मते मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9, हजार 385 मते पडली होती. त्यापैकी 8 हजार 969 मते वैध मानण्यात आली होती. यामध्ये खर्गेंना 7 हजार 897 मते मिळाली तर थरुर यांना 1 हजार 72 मते मिळली आहेत.

22 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचा निकाल

काँग्रेस अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक ही 22 वर्षांपूर्वी झाली होती. सोनिया गांधी यांना उत्तर प्रदेशचे जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला होता. या निवडणुकीत एकूण 7 हजार 542 वैध मतांपैकी जितेंद्र प्रसाद यांना 100 पेक्षा कमी मते मिळाली होती. त्यांना एक टक्क्यापेक्षा थोडी जास्त मते मिळाली होती. सोनिया गांधींना 7 हजार 448 मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 7 हजार 771 मते पडली होती, परंतू 229 मते अवैध ठरली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दोन वर्षे हे पद भूषवले होते.

1997 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते

सोनिया गांधी येण्यापूर्वी सीताराम केसरी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. 1997 च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले महाराष्ट्रातील शरद पवार, राजस्थानचे दिवंगत नेते राजेश पायलट आणि सीताराम केसरी हे उमेदवार होते. एकूण 7 हजार 460 वैध मतांपैकी शरद पवार यांना 888, राजेश पायलट यांना 354 आणि सीताराम केसरी यांना 6 हजार 224 मते मिळाली होती. सीताराम केसरी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

Congress New President: काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचा दणदणीत विजय; थरूर यांचा पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटनाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सNew Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.