एक्स्प्लोर

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांना आजार की घातपात? रामदेवबाबांची शंका

हार्टअटॅक टाळण्यासाठी तुळशी किती प्रभावी आहे, हे आचार्य ट्विटरवर सांगत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते हाँस्पिटलमध्ये दाखल झाले.

नवी दिल्ली : पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्याही आल्या. मात्र, ज्या घटनेनं ते हाँस्पिटलमध्ये पोहचले ती संशयास्पद असून त्याची सर्वस्तरांतून चौकशी करण्याची मागणी रामदेवबाबांनी केली आहे. शुक्रवारी जन्माष्टमीच्या दिवशी एक माणूस पतंजलीच्या कार्यालयात आले होत. कार्यालयात दिलेला पेढा खाल्ल्यानंतर बालकृष्ण यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यांना तातडीनं जवळच्या हाँस्पिटलात हलवण्यात आलं. पण पुढचे पाच तास ते बेशुद्ध होते. नंतर त्यांची रवानगी उत्तराखंडमध्येच असलेल्या हृषिकेशच्या एम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. हार्टअटॅक टाळण्यासाठी तुळशी किती प्रभावी आहे, हे आचार्य ट्विटरवर सांगत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते हाँस्पिटलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला हार्ट अटॅकच असावा अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. लोकांना आयुर्वेदाचे उपचार सांगणारे लोक स्वत: मात्र तातडीनं हॉस्पिटलमध्ये कसे दाखल होतात, यावरुनही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. पण आचार्य बालकृष्ण सध्या ज्या पदावर पोहचलेत, ते बघता यामागे काही घातपात होता का अशी शंका रामदेवबाबांनी उपस्थित केली आहे. कोण आहेत आचार्य बालकृष्ण? 2006 मध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीआयुर्वेदची स्थापना केली. बाबा योगामध्ये रमले, तर आचार्य बालकृष्ण वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत. आज पतंजलीचं साम्राज्य हजारो कोटींवर पोहचलंय त्याच त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 2018 मध्ये तर फोर्ब्स मासिकात जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत पतंजलीचे सीईओ म्हणून बालकृष्ण यांचं नाव होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget