एक्स्प्लोर

Ambadas Danve : 'याला नमक हरामी म्हणतात'; अंबादास दानवेंची दिलीप वळसे पाटलांवर शेलक्या भाषेत टीका

Ambadas Danve : जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे.

औरंगाबाद : अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar) नेत्यांकडून आता एकमेकांवर थेट टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षं शरद पवारांचे सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. दिलीप वळसे पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे नमक हरामी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहेत. 

वळसे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, "शरद पवारांचे जर असे नेतृत्व होते, तर मग त्यांच्या मंत्रिमंडळात आपण 10 ते 20 वर्षे का अंडी उबवण्याचे काम केले. हा पण प्रश्न आहे. त्यावेळी शरद पवारांचे मंत्रीपद कसे गोड लागत होते. त्याच शरद पावरांचे विधानसभा अध्यक्षपद कसं गोड लागायचं. त्यामुळे मला वाटतं याला नमक हरामी म्हणतात. 

काय म्हणाले होते वळसे पाटील? 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे  नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.

वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन... 

जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वक्तव्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वळसे पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर शरद पवारांच्या गटातील नेत्यांकडून देखील वळसे पाटील यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.  

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जीव घेणार धोरण...

एकीकडे राज्यात आणि देशात कांद्याला भाव द्यायचा नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. 15 ऑगस्टपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असतांना ते अजूनही मिळाले नाही. तसेच कांदा निर्यातवर 40 टक्के कर लावायचा. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती विरोधात जाणार, त्यांचे अंत पाहणार आहे. सरकारने कांद्याबाबत घेतेलेले धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असून, जीव घेणारा असल्याचे दानवे म्हणाले.   

संबंधित बातम्या: 

Dilip Walse Patil: जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget