एक्स्प्लोर

Ambadas Danve : 'याला नमक हरामी म्हणतात'; अंबादास दानवेंची दिलीप वळसे पाटलांवर शेलक्या भाषेत टीका

Ambadas Danve : जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे.

औरंगाबाद : अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar) नेत्यांकडून आता एकमेकांवर थेट टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षं शरद पवारांचे सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. दिलीप वळसे पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे नमक हरामी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहेत. 

वळसे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, "शरद पवारांचे जर असे नेतृत्व होते, तर मग त्यांच्या मंत्रिमंडळात आपण 10 ते 20 वर्षे का अंडी उबवण्याचे काम केले. हा पण प्रश्न आहे. त्यावेळी शरद पवारांचे मंत्रीपद कसे गोड लागत होते. त्याच शरद पावरांचे विधानसभा अध्यक्षपद कसं गोड लागायचं. त्यामुळे मला वाटतं याला नमक हरामी म्हणतात. 

काय म्हणाले होते वळसे पाटील? 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे  नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.

वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन... 

जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वक्तव्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वळसे पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर शरद पवारांच्या गटातील नेत्यांकडून देखील वळसे पाटील यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.  

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जीव घेणार धोरण...

एकीकडे राज्यात आणि देशात कांद्याला भाव द्यायचा नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. 15 ऑगस्टपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असतांना ते अजूनही मिळाले नाही. तसेच कांदा निर्यातवर 40 टक्के कर लावायचा. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती विरोधात जाणार, त्यांचे अंत पाहणार आहे. सरकारने कांद्याबाबत घेतेलेले धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असून, जीव घेणारा असल्याचे दानवे म्हणाले.   

संबंधित बातम्या: 

Dilip Walse Patil: जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल
राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget