एक्स्प्लोर

Maratha Reservation: एकीकडे ओबीसी अन् दुसरीकडे मराठा समाज; निवडणुकींच्या तोंडावर सरकारची कोंडी?

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी नेत्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाता आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देणार नसल्याचा आश्वासन दिल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला आहे. अशातच प्रशासनाकडून 1 कोटी अभिलेख तपासल्यावर केवळ 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून सरकार पूर्णपणे कोंडीत सापडले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी गावात 17 दिवस उपोषण केले. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारकडून देखील निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे यापूर्वी देखील शिंदे समितीने नेमण्यात आली होती. या शिंदे ससमितीने 12 वेगवेगळ्या भागात अभ्यास केला होता, त्यानंतर आता विभागीय आयुक्त कार्यालयाने 1 कोटी दस्तऐवज तपासल्यावर 5 हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. हे सर्व दस्तऐवजांचे अहवाल छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला पाठवले आहे. 

कोणत्या जिल्यात किती नोंदी?

  • बीड: 1022569 दस्तऐवज तपासले त्यात 1740 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर: 1516819 दस्तऐवज तपासले असून, त्यात 299 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.
  • जालना: 1300000 दस्तऐवज तपासले, त्यात 2000 कुणबी नोंदी मिळाल्या.
  • लातूर: 2251716 दस्तऐवज तपासले, त्यात 47 कुणबी नोंदी मिळाल्या.
  • परभणी: 722299दस्तऐवज तपासले असून, त्यात केवळ 5 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.
  • नांदेड: 1640000  दस्ताऐवज तपासले असून, 150 नोंदी मिळाल्या आहेत.
  • हिंगोली: 1288000 दस्तऐवज तपासले असून, 18 कुणबी नोंदी आहेत.
  • धाराशिव: 1851005 दस्तऐवज तपासले, त्यात 356 कुणबी नोंदी आहेत. 

सरकार दोन्हीकडून कात्रीत 

मराठवाड्यात एवढ्या कमी नोंदी मिळाल्याने सरकार समोर काही आव्हानं उभे राहिलेत. एकीकडे मनोज जरांगे म्हणतात की, याच नोंदी लक्षात घेता सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. दुसरीकडे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसींनी विरोध केला आहे. तरीही सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी नेत्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे आता सरकारने आरक्षण न दिल्यास मराठ्यांचा रोष वाढणार आहे. त्यामुळे सरकार दोन्हीकडून कात्रीत सापडला आहे. 

सरकार कोणता मार्ग काढणार?

एकीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी होत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसीकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला जात आहे. ओबीस समाजाचा विरोध पाहता सरकराने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तरीही ते कोर्टात टिकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या ओबीस आणि मराठा समाजाचा सामना करणाऱ्या सरकारला न्यायालयात देखील लढाई लढावी लागणार आहे. तसेच, आतापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा असलेला विषय थेट ओबीसी विरुद्ध मराठा असा झाला आहे. त्यामुळे या मुद्यावरून दोन्हीकडून आता थेट आरोप-प्रत्यारोप होत आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक कोंडी सरकारची झाली आहे. त्यामुळे आता सरकार यात कोणता मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुका पाहता ओबीसी असो की, मराठा समाज दोन्ही मतदारांची नाराजी सरकारला परवडणारी नाही.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : आमची मागणी सरसकटचीच, आता बनवाबनवी करू नका; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharashiv Crime News: काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
काका अन् आईच्या अनैतिक संबंधांची माहिती बापाला द्यायचा;13 वर्षीय पुतण्याला चुलत्यानं संपवलं, तुळजापूर हादरलं
Ind vs Nz 1st ODI : प्रतीक्षा संपली! BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मिळाला ग्रीन सिग्नल, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे खेळणार
प्रतीक्षा संपली! BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मिळाला ग्रीन सिग्नल, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे खेळणार
Embed widget