एक्स्प्लोर

Skin Care Tips : सनस्क्रीन फक्त सूर्यप्रकाशात किंवा उन्हाळ्यातच नाही, तर हिवाळ्यातही लावा; 90 टक्के लोक करतात 'ही' चूक

Skin Care Tips : हिवाळ्यात चेहऱ्याचं होणारं नुकसान यापासून बचाव करण्यासाठी लोक हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरतात.

Skin Care Tips : गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार हळूहळू वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हिवाळा (Winter Season) हा असा ऋतू आहे यामध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. खरंतर, थंडीत त्वचा कोरडी (Dry Skin) आणि निस्तेज होऊ लागते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या ऋतूत त्वचेची काळजी (Skin Care Tips) घेणं जास्त गरजेचं आहे. हिवाळ्यात चेहऱ्याचं होणारं नुकसान यापासून बचाव करण्यासाठी लोक हिवाळ्यातही सनस्क्रीन (Sunscreen) वापरतात. सनस्क्रीनचा वापर आपल्या त्वचेसाठी चांगला आहे. त्यामुळे सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासूनही आपले संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणे ही आपली गरज बनते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 90% लोक हिवाळ्यात सनस्क्रीनची सध्या गरज नाही असे समजून ते लावत नाहीत. तर आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला हिवाळ्यात सनस्क्रिन वापरण्याचे नेमके कोणते फायदे आहेत आणि हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरणं का गरजेचं आहे? या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.  
 
सनस्क्रीन निर्जीव कोरड्या त्वचेपासून संरक्षण करते 

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. ही कोरडी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, आपल्याला फायदेशीर घटक प्रदान करणे आवश्यक आहे. हे फायदेशीर घटक सनस्क्रीनमध्ये असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात. त्यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी राहात नाही. यासाठी हिवाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे.  
 
अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण प्रदान करते 

सनस्क्रीन आपल्या त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते. थंडीच्या दिवसांत सूर्यापासून मिळणारा सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक असतो, त्यामुळे थंडीच्या दिवसांत सनस्क्रीन अत्यंत आवश्यक आहे.
 
त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव करते 

सनस्क्रीन त्वचेचे केवळ बाह्य किरणांपासूनच नव्हे तर त्वचेच्या आत असलेल्या कृत्रिम नुकसानीपासूनही संरक्षण करते. हे त्वचेवर सुरकुत्या आणतात. त्यामुळे थंडीत दिवसातून किमान दोनदा सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. 

नेहमी सनस्क्रीन लावा

हिवाळ्यात आपण सूर्यप्रकाशाला टाळू शकत नाही. कारण थंडगार थंडीपासून शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी उन्हाचा थोडा तरी प्रकाश शरीराला हवा असतो. हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचेला सुरकुत्या आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सनस्क्रीन वापरल्याने त्वचेची आर्द्रता स्थिर राहते. यासाठी सनस्क्रिनचा वापर करावा. 

हिवाळ्यात बहुतेकांची त्वचा कोरडी होती. आणि कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर रॅशेस येणं, सुरकुत्या येणं, स्किनची जळजळ होणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. यासाठीच तुम्ही सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे. जर तुमची त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही कोणतंही सनस्क्रिन वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : लहान वयातच मुलाचे केस पांढरे होतायत? ही समस्या दूर करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
Embed widget