एक्स्प्लोर

अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड,थकवा जाणवतोय? योगगुरू सद्गुरूंनी सांगितल्या सकाळी फॉलो करण्याच्या या खास टीप्स

या छोट्या सवयी फॉलो केल्यात तर शरीराची एनर्जी वाढतेच, शिवाय भावनिक संतुलनही टिकून राहतं. सकारात्मक सुरुवात दिवसभर कामात, नातेसंबंधात आणि मनःस्थितीतही दिसून येते.

Morning Routine : आपण दिवसाची सुरुवात जशी करतो, तसाच आपल्या संपूर्ण दिवसाचा सूर ठरतो, हे अनेक तज्ज्ञ वेळोवेळी सांगत आले आहेत. झोप अपुरी झाली असेल तर दिवसभर थकवा, चिडचिड जाणवते. सकाळचा नाश्ता योग्य असेल तर दिवसभर आपल्याला Energetic वाटते; आणि सकाळचा योगा किंवा व्यायाम मेंदूला अधिक फोकस्ड ठेवतो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपला दिवस हलका, आनंदी बनवतात.

याच संदर्भात सुप्रसिद्ध योगगुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही महत्त्वाच्या सवयींकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. सद्गुरू नेहमीच आरोग्य, मनःशांती आणि दिनचर्येबद्दल उपयुक्त टिप्स सोशल मीडियावर शेअर करतात. पहाटेची काही साध्या सवयींमुळे शरीराच्या उर्जेवर थेट परिणाम होतो.

उजव्या कुशीवर उठणे का महत्त्वाचे?

सद्गुरूंनी एका अभ्यासाचा उल्लेख करत सांगितले की सकाळी उठताना नेहमी उजव्या कुशीवर वळून उठावे.योगपरंपरेतही अनेक आसने उजव्या बाजूने सुरू करण्याची शिफारस केली जाते. त्यामागील कारण असे की, शरीराचा डावा भाग स्वभावतः अधिक संवेदनशील व किंचित कमकुवत मानला जातो. त्यामुळे उठतानाचा भौतिक भार डाव्या बाजूवर पडू नये, अशी शारीरिक रचना आहे. उजव्या बाजूने उठल्याने शरीरावर ताण येत नाही, तसेच रक्ताभिसरण संतुलित राहते. या पद्धतीमुळे दिवसाची सुरुवात सौम्य, स्थिर आणि अधिक सकारात्मक होते.

उठल्या उठल्या धावपळ नको!

आपल्यातील बऱ्याच जणांची सकाळ धावपळीची आणि गडबडीची असते. पण यातच थोडं उशिरा उठलो की धावपळ सुरू होते. पण सद्गुरूंचे म्हणणे आहे की झोपेतून उठल्यानंतर काही सेकंद तरी शांत बसणे अत्यावश्यक आहे. उठताक्षणी मोबाईल पाहणे टाळावे; उलट हाताच्या तळव्यांना हलकेच एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवावे. या छोट्या प्रक्रियेमुळे शरीराला हलका उबदार स्पर्श मिळतो, स्नायू रिलॅक्स होतात आणि मेंदू हळूहळू जागा होतो.

दोन-तीन मिनिटे बेडवर बसून सौम्य श्वसन-प्रक्रिया किंवा साधं मेडिटेशन केलं तरी दिवसभर मन स्थिर राहते. हा काही मोठा योग-उपक्रम नसून, सकाळी शरीर-मनाला दिलेला पहिला ‘शॉक’ आहे, जो संपूर्ण दिवस शांत, फोकस्ड आणि उत्साही बनवतो.

सकाळ बदलली की दिवस बदलतो

या छोट्या सवयी फॉलो केल्यात तर शरीराची एनर्जी वाढतेच, शिवाय भावनिक संतुलनही टिकून राहतं. सकारात्मक सुरुवात दिवसभर कामात, नातेसंबंधात आणि मनःस्थितीतही दिसून येते. सद्गुरूंचे म्हणणे अगदी साधे आहे. “सकाळ घाईत घालवू नका; सकाळी थोडा वेळ दिला, तर ती तुमच्यासाठी अख्खा दिवस सुंदर जाऊ शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या

Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा
तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget