एक्स्प्लोर

Relationship: रिलेशनशिप कि सिंगल? कोणते लोक जास्त आनंदी असतात? संशोधनातून माहिती समोर, तज्ज्ञ सांगतात..

Relationship: एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की कोणते लोक जास्त आनंदी आणि समाधानी असतात? रिलेशनशिप कि सिंगल? कारण समजून घेऊया.

Relationship Tips: कधी कधी लोक म्हणतात, आमचा एकटा जीव सदाशिव..! तर काही लोक म्हणतात, कोणीतरी जोडीदार आयुष्यात हवाच.. अनेकदा लोक म्हणतात की, जे लोक आयुष्यात अविवाहित किंवा एकटे असतात, ते रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात. त्यामागील कारण म्हणजे त्या लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी किंवा इतर कोणासाठीही वेळ देण्याची गरज नसते. तर काही जण म्हणतात की, जोडीदारासोबतचे आयुष्य हे आनंदी आणि समाधानाचे असते. यात नेमकं सत्य काय? नुकतंच एक संशोधन झालं, ज्यात रिलेशनशिप कि सिंगल? कोणते लोक जास्त आनंदी असतात? याबाबत माहिती समोर आलीय. तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या..

रिलेशनशिप कि सिंगल? कोणते लोक जास्त आनंदी असतात?

पूर्वी अविवाहितांची विचारसरणी अशी होती की, त्यांना रोखणारे कोणी नाही. त्या लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी किंवा इतर कोणासाठीही वेळ देण्याची गरज नसते. पण नुकतेच झालेले संशोधन काही वेगळेच सांगते, खरे तर इव्होल्युशनरी सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, समाधानकारक नातेसंबंधात राहणारे लोक एकटे राहणाऱ्यांपेक्षा जीवनात अधिक आनंदी असतात. यामागे भावनिक आधार आहे, जो अविवाहित लोकांना मिळत नाही.

12 देशांतील 6,338 लोकांवर संशोधन. हे संशोधन काय म्हणते?

हे संशोधन चीन, इजिप्त, ग्रीस, जपान आणि यूकेसह 12 देशांतील 6,338 लोकांसोबत करण्यात आले. सहभागींनी रिलेशनशिपमधील, विवाहित, पसंतीने अविवाहित, ज्यांना जोडीदार हवा आहे, किंवा शोधण्यासाठी धडपडत आहेत, अशा लोकांवर हे संशोधन करण्यात आले. अलीकडील संशोधनात विविध नातेसंबंधांच्या स्थितींचे प्रतिनिधित्व करण्यात आले. संशोधनात असे आढळून आले की, जे लोक विवाहित किंवा निरोगी नातेसंबंधात आहेत, ते मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. ते जीवनात समाधानी आहेत आणि खूप आनंदी देखील आहेत, कारण जीवनातील कठीण दिवसांमध्ये ते एकटे नसतात. त्यांना एक जोडीदार आहे, जो त्यांच्या भावना समजून घेण्यास सक्षम आहे. याशिवाय जोडीदार असण्याचा फायदा असा आहे की, त्यांच्यासोबत अशी व्यक्ती असते जिच्यासोबत ते आयुष्यातील गोड क्षण अविस्मरणीय बनवू शकतात.

सिंगल लोक दुःखी का असतात?

दुसरीकडे एकटे राहणारे लोक रात्रंदिवस स्वतःच्याच काळजीत घालवतात. त्यांना एकट्याने भावनिक संघर्षांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये दुःख, एकाकीपणा आणि जीवनातील कमी मजा आणि आनंद यांचा समावेश होतो. त्याच वेळी, ज्यांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे ते देखील सहमत आहेत की, नात्यादरम्यान ते अधिक आनंदी आणि समाधानी होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना वेगळे होण्यास भाग पाडले जाते.

अविवाहित राहण्याचे सकारात्मक मुद्दे

तज्ज्ञांच्या मते, अविवाहित लोक त्यांच्या स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि वैयक्तिक आनंदाने अधिक समाधानी असतात. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत:वर प्रेम, त्यांचे छंद आणि करिअर यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अधिक संधी मिळतात. इतकेच नाही तर ते त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि करिअरच्या वाढीकडे अधिक लक्ष देण्यास सक्षम असतात, ज्यामुळे त्यांना जीवनात अधिक समाधान मिळते.

हेही वाचा>>

Relationship Tips: जोडीदारानं WhatsApp Chat लॉक करणं ब्रेकअपसाठी मोठं कारण? कपल्ससाठी धोक्याची घंटा! रिलेशनशिप तज्ज्ञ म्हणतात...

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

World No Tobacco Day 2026 : धूम्रपान, तंबाखू वापराचे दुष्परिणाम आणि धूम्रपान तंबाखूचा वापर कसा थांबवाल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
धूम्रपान, तंबाखू वापराचे दुष्परिणाम आणि धूम्रपान तंबाखूचा वापर कसा थांबवाल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Adhik Maas 2026 : अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात? जावयालाच वाण देण्यामागचं कारण नेमकं काय? वाचा यामागचं महत्त्व
अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात? जावयालाच वाण देण्यामागचं कारण नेमकं काय? वाचा यामागचं महत्त्व
Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Health: मंडळींनो..खांद्याच्या दुखापतीची 5 सुरुवातीची लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल, कमी लोकांना माहित, तज्ज्ञ सांगतात...
मंडळींनो..खांद्याच्या दुखापतीची 5 सुरुवातीची लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल, कमी लोकांना माहित, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 765 अग्निवीरांचा शामदार दीक्षांत समारंभ
Satara Sangli MLC : मोठी बातमी, सातारा सांगलीत भाजप - शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा सांगलीच्या जागेवर नवा ट्विस्ट, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महायुतीत जागा कोणाला?
Embed widget