एक्स्प्लोर

Relationship Tips : नात्यात 'आदर' मिळत नाही? 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, जोडीदार आयुष्यभर देईल सन्मान!

Relationship Tips : जर नात्यात आदरच मिळत नसेल, आणि नातंही टिकवायचंय त्यानं काय करावं? तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

Relationship Tips : नातं कोणतंही असो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांप्रती असलेला 'आदर', कारण ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ मिळतो. रिलेशनशिप म्हणजेच नात्यात तुम्ही एकमेकांचे ऐकणे फार महत्वाचे आहे. एक चांगला श्रोता असं दर्शवतो की, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकण्यात त्याला कितपत रस आहे. तसेच कोणत्याही नातेसंबंधात आदर मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण जर नात्यात आदरच मिळत नसेल, आणि नातंही टिकवायचंय त्यानं काय करावं? तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे. 

 


आपुलकी आणि कौतुक


मानवी अनुभवाचा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नातं तयार करणे. या नात्यात आदर हा एक व्यक्तीचा आधार असतो. जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो तेव्हाच आपण आपल्या नातेसंबंधात इतरांसाठी प्रेरणात्मक ठरू शकता. प्रेम ही एक खास भावना आहे आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की प्रेम कोणत्याही गोष्टीपेक्षा मजबूत आहे. कधीकधी, असे वाटू लागते की आपण आपल्या नात्यावरील नियंत्रण गमावत आहात. जर तुम्ही तुमच्या प्रियकराला जे काही हवे असेल ते दिले, आणि तरीही जर तो तुमच्या आपुलकीचा सन्मान करत नसेल तर समजून घ्या की तुमचे नाते कमकुवत होत आहे. प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपुलकी आणि कौतुक या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

 

कोणतीही अट नसावी

नातं बनवणं जितकं सोप्प असतं, तसं ते टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे, नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे, पण हे प्रेम कोणत्याही अटीवर आधारित नसून मोकळं असावं. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वाईट वागणुकीला नेहमीच सामोरे जावे लागत असेल तर हे नाते हळूहळू तुमचाही नाश करेल. तुमच्या आत्मसन्मानासाठी बोला आणि तुमच्या जोडीदाराला कोणत्या प्रकारचे बदल हवे आहेत त्या बद्दल बोला.


मर्यादा ठेवा

एक चांगल्या नात्यासाठी दोघांनीही काही मर्यादा ठरवल्या पाहिजेत. एकमेकांना नेहमी समजून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एका जोडीदाराला दिवसभर काही काम करायचे असेल आणि दुसऱ्या जोडीदाराला खरेदीला जायचे असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे, दोन्ही एकमेकांच्या विचारांबाबत सहमत असायला पाहिजे. जर तुम्ही नातेसंबंधात काही मर्यादा पाळल्या तर तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.

 

स्वतःचा आदर करायला शिका

तुमच्या नात्यात दोघांकडून आदर असणं खूप गरजेचं आहे. तुमचे नाते केवळ आदरानेच पुढे जाते. इतरांकडून आदराची अपेक्षा करण्याआधी तुम्ही नात्याचा आदर केला पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही आदर मिळेल.

 

गरजा समजून घ्या

जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद आणि कमकुवतता समजून घेत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे कसे पाहतात हे तुम्ही समजू शकणार नाही. तुमच्या गरजांना कधीही नात्यावर वर्चस्व देऊ नका. नातेसंबंधांमध्ये आदर मिळवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे आणि स्वतःला तसेच आपल्या जोडीदाराला समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Relationship Tips : तुमचं नातं 'ब्रेकअप' कडे तर वळत नाही ना? वेळीच सावध व्हा, 'ही' लक्षणं लक्षात घ्या

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Indian Economy : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, कर कपातीमुळं मागणी वाढणार, एस अँड पीची  भविष्यवाणी
भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज, सरकारचे तीन निर्णय गेमचेंजर ठरणार
Multibagger Share : 66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख,गुंतवणूकदार मालामाल
66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,'या' मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?
Embed widget