एक्स्प्लोर

Patanjali News: दिल्लीमध्ये होणार ‘आंतरराष्ट्रीय जनमंगल परिषद’, सुरू होणार ‘दर महिन्याला एक उपवास’ महाअभियान

दिल्लीतील ऐतिहासिक भारत मंडपम येथे 12 आणि 13 डिसेंबरला एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

International Public Welfare Conference: देशाची राजधानी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये योगगुरू बाबा रामदेव महाराज आणि जैन संत अंतर्मना आचार्य प्रसन्न सागर महाराज यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय जनमंगल संमेलन’ आयोजित केले जाणार आहे.(Patanjali)

या परिषदेमागील मुख्य उद्दिष्ट आहे “लोककल्याणाची योग्य दृष्टि, उपवास, ध्यान, योग आणि स्वदेशी विचार”. याच व्यासपीठावरून एक मोठे जनआंदोलन ‘दर महिन्याला एक उपवास’ या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.

दर महिन्याच्या 7 तारखेला उपवासाचा संकल्प

या महाअभियानांतर्गत नागरिकांना दर महिन्याच्या 7 तारखेला उपवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. भारतासह जगभरातील लाखो लोक आधीच या अभियानाशी जोडले गेले आहेत. हा उपक्रम केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक शांती आणि आत्मकल्याणासाठीही वरदान ठरणार आहे.

परिषदेत अनेक दिग्गजांची उपस्थिती

या भव्य कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गजेंद्रसिंह शेखावत, भूपेंद्र यादव आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता विशेष उपस्थित राहतील.

याशिवाय दिल्लीचे कॅबिनेट मंत्री प्रवेश साहिब सिंह आणि कपिल मिश्रा, खासदार सुधांशु त्रिवेदी, खासदार योगेंद्र चंदोलिया, ज्येष्ठ लिव्हर तज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एन. पी. सिंह आणि पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनुराग वार्ष्णेय देखील आपले विचार मांडतील.

कार्यक्रमात पूज्य बागेश्वर सरकार धीरेंद्र शास्त्री ऑनलाईन पस्थिती लावणार आहेत. तसेच आचार्य बालकृष्ण महाराज, गीता मनीषी महामंडलेश्वर ज्ञानानंद महाराज आणि महंत बालकनाथ योगी महाराज यांच्या उपस्थितीने वातावरण आनंददायी होणार आहे.

योग आणि तपाचा अनोखा संगम

ज्या प्रकारे स्वामी रामदेव यांनी योगाला “हरिद्वार ते हरद्वार” पोहोचवून जगाला आरोग्याचा मार्ग दाखवला, त्याचप्रमाणे आचार्य प्रसन्न सागर महाराज यांनी कठोर तपस्येने एक अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी आजवर 3,500 हून अधिक उपवास केले आहेत आणि सलग 557 दिवसांचा उपवास करून ‘उपवास साधना शिरोमणि’ हा मान मिळवला आहे.

आता या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मानवकल्याणासाठी या महाअभियानाचा शुभारंभ होत आहे, जेणेकरून योग आणि उपवासाच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनात कल्याण घडवता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget