एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2020 | आज गणेश चतुर्थी; 'हा' आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त!

Ganesh Chaturthi 2020 : कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. परंतु तरिही सगळीकडे आवश्यक ती सर्व काळजी घेत बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ganesh Murti Sthapana | गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. बुद्धिचं दैवत असलेल्या विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न झालं आहे. कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. परंतु तरिही सगळीकडे आवश्यक ती सर्व काळजी घेत बाप्पाचं आगमन झालं आहे. असं मानलं जातं की, गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख, शांती नांदते. तसेच येणारी सर्व संकटं दूर होतात.

पंचागानुसार, शुभ मुहूर्तावरच गणेशाच्या मूर्तीची स्थापला घरी करवी. 22 ऑगस्ट 2020 म्हणजेच, आज (शनिवारी) गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मूहुर्त पंचांगानुसार, अत्यंत सुक्ष्म आहे. या शुभ वेळी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

गजाननाच्या मुर्ती स्थापनेचा शुभ मूहुर्त

पंचांगानुसार, चतुर्थी 21 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी सुरु होणार असून 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच, गणेश चतुर्थीची पूजा दुपारच्या वेळीच करण्यात येते. कारण श्रीगणेशाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. गणरायाच्या पूजेचा वेळ 22 ऑगस्टपर्यंत दुपारी 2 तास 36 मिनिटांपर्यंत आहे. 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच, आज सकाळी 11 वाजून 06 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करू शकता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा मुहूर्तही अत्यंत शुभ आहे.

गणरायाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बुद्धिचं दैवत असणाऱ्या आणि आपलं सर्व विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या 108 नावांचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात, असं सांगण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला गणेशाची 108 नावं सांगणार आहोत. ज्यांचा मनापासून जप केल्याने गणपतीचा आशिर्वात प्राप्त होतो, असं सांगितलं जातं.

गणरायाच्या नावांचा जप करण्याचा विधी

गजाननाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. चुतुर्थी तिथीचा आरंभ 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. तर चतुर्थी तिथीची समाप्ती 22 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी गणेश पुजेचा वेळ 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे. पूजेच्या वेळी गणरायाच्या या नावांचा जप करण्याला अत्यंत महत्त्व आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

गणरायाच्या 'या' 108 नावांनी दूर होतात संकटं; भाविकांची श्रद्धा

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget