एक्स्प्लोर

Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही गरम पाण्यात लिंबू टाकून पिता का? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Health Tips : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी बहुतेक लोक गरम पाण्यात लिंबू टाकतात आणि सकाळी रिकाम्या पोटी पितात.

Health Tips : आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही जिमला जातात, तर काही चालणे, धावणे आणि डायटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. तसेच, काही लोक आहेत जे घरगुती उपायांद्वारे त्यांचे जास्तीत जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत. अशावेळी एक अतिशय सामान्य घरगुती उपाय म्हणजे लिंबू पाणी पिणे. अनेकदा लोक कोमट पाण्यात लिंबू टाकून सकाळी रिकाम्या पोटी पितात. पण कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने खरंच काही फायदा होतो का? असा प्रश्न पडतो. याचविषयी जाणून घेऊयात.

लिंबू घालून गरम पाणी पिण्याचे फायदे

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत होते. याबरोबरच आपली पचनक्रियाही सुधारते. पण कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते का? हा प्रश्न आहे. तर, याचा तुमच्या वजनावर फारसा परिणाम होत नाही.

लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेला फायदा होतो

लिंबू गरम पाण्यात टाकून प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. तसेच त्वचा चमकू लागते. यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे सुरकुत्या कमी होतात. आणि कोरडी त्वचा नाहीशी होते. 

लिंबू पाण्यात मध मिसळून पिणे देखील योग्य नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कॉम्बो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो असे आयुर्वेदिक तज्ञांचे मत आहे. आयुर्वेदानुसार गरम पाणी आणि मध यांचे स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. हे पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्याही होऊ शकतात. चेहऱ्यावर पुरळ देखील येऊ शकतात. लिंबाची चव आंबट, किंचित चिकट आणि प्रभावाने गरम असते. तर, मध चवीला गोड, जड आणि कोरडा आणि प्रभावाने थंड असतो. मध आणि लिंबू यांचे मिश्रण बरे होण्यास प्रोत्साहन देते. परंतु, आयुर्वेदानुसार, यामुळे त्यांचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात, जे आपल्या पचन आणि रोगप्रतिकारक प्रणालीसाठी चांगले नसतात. 

गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने वजन कमी होते का?

गरम पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने तुमचे वजन कमी होत नाही. कॅलरीज कमी करण्यासाठी मध-लिंबू-पाण्यामध्ये चहा किंवा कॉफी टाकणे देखील शक्य आहे. काही लोक आहेत जे लिंबू उकळत्या पाण्यात पिळून, थंड होऊ देतात आणि नंतर ते पितात. हे योग्य नाही कारण व्हिटॅमिन सी उष्णता अस्थिर आणि प्रकाशासाठी संवेदनशील आहे. त्याची शक्ती उष्णतेने कमकुवत होते आणि जितके जास्त तुम्ही ते प्रकाशात ठेवता. तितक्या लवकर ते खराब होऊ लागते. 

महत्त्वाच्या बातम्या

How To Get Rid Of Lizards : भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
Child Health: पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget