एक्स्प्लोर

Independence Day 2024 : पतंग एकेकाळी आनंदाचे नव्हे..तर निषेधाचे प्रतीक होते? 15 ऑगस्टला का उडवतात पतंग? त्यामागची रंजक कहाणी जाणून घ्या..

Independence Day 2024 : पूर्वी आजच्यासारखे तिरंगा किंवा रंगीबेरंगी पतंग उडवले जात नव्हते. तर लोक काळे पतंग उडवत होते. नेमकी काय आहे त्यामागची कहाणी?

Independence Day 2024स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा भारत देश आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. जसजसा स्वातंत्र्य दिन 2024 जवळ येत आहे, तसतसे आकाशात पतंग दिसू लागले आहेत. या दिवशी तुम्हीही तुमच्या मित्रमंडळींसोबत पतंग उडवत असाल. रंगीबेरंगी पतंगांनी भरलेले आकाश पाहून, या दिवशी पतंग का उडवले जातात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर 15 ऑगस्ट आणि पतंगाची गोष्ट जाणून घेऊया जी खूप रंजक आहे. 

 

15 ऑगस्टच्या दिवशी लोक पतंग का उडवतात?

15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिन येताच, आकाशात पतंग उडू लागतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वच घराच्या गच्चीवर किंवा मोकळ्या अंगणात, मैदानात पतंग उडवताना दिसतात. अनेक जण पतंग उडवण्यात आपापसात स्पर्धाही करतात, पण 15 ऑगस्ट जवळ आल्यावर आकाश पतंगांनी का व्यापले जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 15 ऑगस्टच्या दिवशी लोक पतंग का उडवतात? या लेखात आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 

 

पतंग हे आनंदाचे नव्हे, तर निषेधाचे प्रतीक?

15 ऑगस्ट रोजी पतंग उडवण्याची परंपरा मनाला अगदी आनंद देऊन जाते. या दिवशी अनेक लोक लोक आनंदाने पतंग उडवतात, पतंग उडविताना अनेक लोकांमध्ये स्पर्धाही लागते. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, की या पतंग उडविण्याची सुरुवात मुळात आनंदाची नव्हतीच. तर, स्वातंत्र्यापूर्वी 1928 मध्ये सायमन कमिशनचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोकांनी 'सायमन गो बॅक' चा नारा दिला होता. या निषेधाला आणखी गती देण्यासाठी लोकांनी पतंगांवर 'सायमन गो बॅक' लिहून ते आकाशात उडवले होते. तेव्हा आजच्यासारखे तिरंगा किंवा रंगीबेरंगी पतंग उडवले जात नव्हते. आपला राग दाखवण्यासाठी लोकांनी काळे पतंग उडवले होते. तेव्हापासून खरी पतंग उडवायला सुरूवात झाली होते, असे इतिहास तज्ज्ञ सांगतात. 

 


पतंग हे स्वातंत्र्याचे प्रतीक कसे बनले?

स्वातंत्र्यानंतरही पतंग उडवण्याची ही परंपरा कायम राहिली. आता लोक स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून पतंग उडवतात. आकाशात उडणारे पतंग दाखवतात की भारत आता स्वतंत्र झाला आहे. भारत यावर्षी 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तसेच आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही पतंग उडवून हा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. तिरंगा ध्वज आकाशात फडकवण्याबरोबरच विविध तिरंगी पतंग आकाशातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची कहाणी सांगतात.

 

सावधगिरी देखील आवश्यक 

15 ऑगस्टच्या विशेष मुहूर्तावर पतंग उडवण्याचे महत्त्व जरी असले तरी त्यामुळे अनेक अपघातही होऊ शकतात. त्यामुळे पतंग उडवताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची किंवा तुमच्या आजूबाजूच्या माणसांना किंवा पक्ष्यांना कोणतीही हानी होणार नाही. पतंगाची तार खरेदी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

 

 

हेही वाचा>>>

Independence Day 2024 Wishes: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आताच सेव्ह करून ठेवा! आपल्या प्रियजनांना 'हे' देशभक्तीपर कोट्स, मेसेज पाठवा

 

 

 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget