एक्स्प्लोर

Oxycool Ayuhealth : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'ऑक्सीकुल आयुहेल्थ' गुणकारी

आयुहेल्थ हे आरोग्यासाठी अंत्यत मोलाचं असून यामधील आयुर्वेदिक तत्व शरिरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. दिवसभरात 2-4 ग्लास जर आपण आयुहेल्थ प्यायले तर आपल्याला ते फायदेशीर ठरु शकते. 

मुंबई : पाणी हे जीवन आहे. पाणी हा मानवी जीवनाचा मुलभूत घटक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्त्व आहे. अन्नग्रहण, पचनसंस्था, शरीरातील तापमानाचे समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. स्वस्थ आरोग्यासाठी दररोज 8 ते 12 ग्लास (2 ते 3 लीटर ) पाणी पिणं गरजेचं असतं. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पाणी तर आवश्यक आहेच पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोग जंतुविरहीत असावे लागते. पाण्यामधून अनेक प्रकारचे विषाणू, जीवाणू शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे स्वच्छ, शुद्ध, योग्य प्रमाणात क्षार असलेले, प्राणवायूयुक्त पाणी आरोग्यासाठी हितावह आहे.
 
आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून आपल्या देशात आस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतात. आयुर्वेदाच्या शास्त्रात तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा इ. अनेक गुणकारी, उपायकारक तत्वांचा वापर केला जातो.
 
रोजच्या पिण्याच्या पाण्यात जर अशा आयुर्वेदिक तत्वांचा वापर केला तर ते आरोग्यासाठी अंत्यक परिणामकारक ठरु शकतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते. आयुर्वेदातील तुळस ही श्वसनाचा विकार बरं करण्यास मदत करते. सुंठ ही सर्दी आणि खोकल्यावर उपायकारक आहे. दालचिनी शरिरातील तापमान समतोल राखण्यास मदत करते. पिंपळी ताप, दमा यांच्यावरच्या उपचारात मदत करते. गुळवेल रोगप्रतिकारक क्षमता वाढवाण्यास मदत करते. अश्वगंधा उर्जा आणि शक्ती वाढवण्यास मदत करते.


सध्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करत आहे. अशा आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, ही महत्त्वाची बाब आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पाणी उकळवणे, शुद्ध करणे, आयुर्वेदिक तत्वांचा वापर करणे हे प्रत्येकाला वेळेअभावी अवघड जाते. सध्याच्या मानवी वेगवान जीवनपद्धतीत पाण्यासारख्या जीवनावश्यक घटकाकडे दुर्लक्ष होऊ शकते. कुटुंबातील प्रत्येकाने घरी, जेवणानंतर, दुपारी ऊन्हाच्यावेळी, कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना, खेळ व्यायाम यानंतर पाणी पिताना वेळोवेळी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. पण हे प्रत्येकालाच जमेल असे नाही म्हणूनच शेळके ग्रुपच्या Oxycool ह्या ब्रँडने आयुहेल्थ हा अंत्यत कल्पक प्रकल्प राबवला आहे. 

पाणी ज्यामध्ये आहे तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा अशी सहा आयुर्वेदिक तत्व. यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत होऊ शकते. भारतातील सर्वात प्रथम राबवलेला कल्पक आणि प्रभावकारी प्रकल्प असून आयुर्वेदिक शास्त्रानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आयुहेल्थ निश्चितच मदत करु शकते. आयुहेल्थ या नावातच आयु म्हणजे आयुष्य आणि हेल्थ म्हणजे आरोग्य. आयुहेल्थ हे एक पाणी आधारित पेय आहे. आयुहेल्थ हे आरोग्यासाठी अंत्यत मोलाचं असून यामधील आयुर्वेदिक तत्व शरिरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. दिवसभरात 2-4 ग्लास जर आपण आयुहेल्थ प्यायले तर आपल्याला ते फायदेशीर ठरु शकते. 
 
सगळ्या वयोगटातील लोकांसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यत आयुहेल्थ उपयोगी ठरेल. अंत्यत ताजे, योग्य पोषक तत्वे , भरपूर प्रमाणात प्राणवायू आणि तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा यासारखी सहा आयुर्वेदीक तत्व असलेलं OxycoolAyuhealth हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करेल. सध्याच्या आरोग्याच्या दृष्टीने कठीण परिस्थितीत, निरोगी आयुष्यासाठी, असा लोकोपयोगी प्रकल्प शेळके ग्रुपने राबवला आहे.
रोज प्या, कमी आजारी पडाल.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget