एक्स्प्लोर

Tea : चहाचे शौकीन आहात? दिवसातून किती कप चहा पिणे योग्य? काय सांगतो रिपोर्ट

Health News : जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात.  चहाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.

Health News : जगाच्या कानाकोपऱ्यात चहा पसंत केला होतो. सकाळी पेपर वाचताना, अथवा टिव्ही पाहताना चहा पितात.. दुपारी चहा पितात अन् संध्याकाळीही चहा पितात.. टेन्शनमध्ये चहा पितात त्याशिवाय, घरात कुणी नातेवाईक आले तरी चहाच केला जातो... भारतामध्ये चहा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक चहाप्रेमी आहेत. पण दिवसभरात किती कप चहा पिणे योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही जण तर इतके चहाप्रेमी आहेत की, जितक्यावेळी चहा प्यायला बोलवलं तितक्यावेळी चहा पिण्यासाठी येणारेही आहेत.. पण जास्त चहा प्यायल्यास काय नुकसान होऊ शकतं? याबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे. 

जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर... तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात. अति चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. मग प्रश्न असा की, दिवसभरात किती चहा पिणं योग्य आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार, चहामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्याला वर्षानुवर्षे औषध म्हणून वापरले जाते. पण याचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.. जसे की डिहायड्रेशन, एसिडिटी, ब्लड प्रेशर, पोटाच्या समस्या, छातीत दुखणे, आतड्यांवर प्रभाव यासारखे अनेक आजार होऊ शकतात. अति चहा सेवनामुळे एखादा तंदुरुस्त व्यक्तीही आजारी पडू शकतो. 
 
ब्राऊन युनिवर्सिटीच्या रिपोर्ट्सनुसार, ग्रीन आणि ब्राऊन चहामध्ये प्रति कप  40 मिलीग्रॅम कॅफीन असते. त्यामुळे चहाचे अति सेवन केल्यामुळे तुम्हाला व्यसन लागू शकते. तसेच तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊ शकते.  त्याशिवाय, तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल आणि स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्याशिवाय झोपेची वेळही बदलू शकते. कॅफीनच्या थोड्या वापराचे तुम्हाला अनेक फायदेही होऊ शकतात. पण याच्या अति वापरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकांना चहा प्यायल्याने फायदे आणि तोटे झाल्याचं दिसून येतं. पण जास्त चहा तुम्हाला नक्कीच नुकसानदायक आहे, हे रिपोर्टमधून समोर आले.  

किती कप चहा योग्य ?

दिवसातून किती कप चहा पिणे योग्य, ज्यामुळे आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्स, दिवसातून तुम्ही तीन ते चार कप (710–950 मिली)  चहा पिऊ शकता. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, दिवसातून दोन कप चहा पिणाऱ्यांना मृत्यूचा धोका 9 ते 13 टक्के कमी आहे. तर POPSUGAR च्या रिपोर्ट्सनुसार,  UCLA आणि यूनिवर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरमध्ये एका कँसर एपिडेमियोलॉजी रिसर्चर्स जूओ फेंग झांग यांनी एका दिवसात दोन तीन कप पिण्याचा सल्ला दिला. काही रिपोर्ट्सनुसार, अति सेवनामुळे अनेक आजार जडत असल्याचे सांगितलेय. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी दिवसात फक्त तीन ते चार कप चहा प्या. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Embed widget