एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात संत्री आणि दह्याचं सेवन कधी आणि किती प्रमाणात करावं? वाचा सविस्तर

Health Tips : जर तुम्ही संत्री किंवा दह्यासारख्या थंड गोष्टी चुकीच्या वेळी खाल्ल्या तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.

Health Tips : हिवाळा (Winter-Sesaon) सुरु होताच बाजारात आंबट-गोड चवीची संत्र्यांची (Orange) फळं दिसतात. संत्री खायला जरी चविष्ट असली तरी ती थंड असल्यामुळे अनेकदा संत्री आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक असले तरी ते योग्य वेळी खाणं गरजेचं आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही संत्री किंवा दह्यासारख्या थंड गोष्टी चुकीच्या वेळी खाल्ल्या तर तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. पण, हिवाळ्यात थंड पदार्थांचं सेवन नेमकं कधी करावं आणि किती प्रमाणात करावं असा अनेकांना प्रश्न पडतो. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

आयुर्वेदात काय म्हटलंय?

आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात खूप थंडी असताना संत्री खाणे टाळा. यासाठी सकाळी किंवा रात्री रिकाम्या पोटी संत्री खाऊ नका. हिवाळ्यात तुम्ही दुपारी संत्री, दही खाऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी संत्र्यामुळे ऍसिड रिफ्लॅक्स होऊ शकतो. रिकाम्या पोटी संत्र्याचे सेवन केल्याने दिवसभर छातीत जळजळ, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, रात्री खाल्ल्यास थंडी जाणवू शकते. 

डॉक्टर सांगतात की, संत्र्याचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे ते दुपारी खाणे उत्तम आहे. असे केल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही फायदे होतात. खरंतर, व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, संत्र्यामध्ये इतर अनेक घटक असतात. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि कोलेजनचे उत्पादन देखील सुधारते.

नारळ पाणी आणि दही

संत्र्याप्रमाणेच हिवाळ्यात नारळपाणी आणि दही खाण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात दुपारी खाणे उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात बहुतेक जण दही खाणं बंद करतात. कारण, अनेकांचा असा गैरसमज आहे की, दही खाल्ल्याबरोबर शिंका सुरु होतात. पण, आयुर्वेदात असं म्हटलंय की, दह्यासारखे प्रोबायोटिक पदार्थ आपल्या वात दोषाचे संतुलन राखतात.

दही खाल्ल्याने हिवाळ्यातही पोट निरोगी राहते. पोटातील उष्णता शांत राहिल्याने केवळ अपचनच नाही तर त्वचेवर पिंपल्सचा त्रासही होत नाही. म्हणूनच आयुर्वेदात असं म्हटलंय की, दही आणि नारळ पाणी यांसारख्या गोष्टींचे सेवन केलं पाहिजे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Winter Health Tips : तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवतेय? 'कोल्ड इनटॉलरेंस' असण्याची शक्यता; वाचा लक्षणं आणि उपचार

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget