एक्स्प्लोर

Health Tips : जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतो 'हा' गंभीर आजार; वेळीच सावध राहण्याची गरज

Health Tips : निरोगी राहण्यासाठी पाणी पिणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.

Health Tips : निरोगी राहण्यासाठी पाणी (Water) पिणं शरीरासाठी खूप गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जास्त पाणी पिणं देखील शरीरासाठी हानिकारक असू शकते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जास्त पाणी पिणं इतकं हानिकारक असू शकतं की त्यामुळे तुमचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. जास्त पाणी प्यायल्याने पाणी विषारी होऊ शकते. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पाण्याची विषारी क्षमता म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? तसेच, हे कसं टाळता येईल.

जास्त पाणी प्यायल्याने पाण्याची विषारीता निर्माण होते. या आजारात किडनीमध्ये पाणी साचू लागते. त्यामुळे रक्तात सोडियम जमा होऊ लागते. त्यामुळे शरीराला पाणी पचण्यास त्रास होऊ लागतो. ज्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात. 

पाण्याच्या विषारीपणाची प्रारंभिक लक्षणे कोणती?

शरीराला जास्त पाणी मिळते म्हणून पाण्याच्या विषारीपणाचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यामुळे ओव्हर हायड्रेशन होते. अशा परिस्थितीत काय होते की शरीर काही वेळानंतर पाणी शोषण्यास सक्षम नसते. त्यामुळे पाणी बाहेर येण्याचा प्रयत्न होतो. 

  • ओव्हर हायड्रेशनमुळे शरीराला थकवा, सुस्तपणा आणि कमी ऊर्जा जाणवू लागते. 
  • डोकेदुखीबरोबरच अंगदुखीचीही समस्या निर्माण होते.
  • उलट्यांसह मळमळ होण्यास सुरुवात होते.
  • शौचालयास वारंवार जावं लागतं.

जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर तुम्हाला 'या' टिप्स फॉलो कराव्या लागतील

पाण्याचा विषारीपणा टाळायचा असेल तर हे काम करावे लागेल.

  • जर तुम्ही व्यायामादरम्यान जास्त पाणी प्यायले असेल तर तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स प्यावे. 
  • इलेक्ट्रोलाइट्सबरोबरच फळांचा रस आणि नारळ पाणी प्यावे.
  • तहान लागल्यावर एकाच वेळी भरपूर पाणी पिणे योग्य नाही.
  • तुमच्या शरीरानुसार पाणी प्या

एका दिवसात शरीरासाठी किती पाणी पिणं आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या मते, दिवसाला तीन लिटर पाणी पिणे शरीरासाठी चांगले आहे. पण तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेकडेही पाहणं गरजेचं आहे. जर दिवसाला तीन लीटर पाणी पिण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता. एवढे पाणी पिणे शक्य नसेल तर स्वत:ला त्रास देऊ नका. पाणी एकाच वेळी पिण्याऐवजी हळूहळू पिणं कधीही चांगले आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचणार नाही. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Embed widget