एक्स्प्लोर

Health Tips : जर तुम्हीही पाणी पिताना 'या' चुका करत असाल तर वेळीच थांबा; घशाचा कर्करोग होण्याची वाढती शक्यता

Health Tips : पाणी जरी आपल्यासाठी अमृत असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायले तर यामुळे अनेक नुकसान होऊ शकते.

Health Tips : आपले शरीर ज्या पेशींपासून बनलेले आहे त्या पेशींमध्ये 75 टक्के पाणी (Water) असते. पाण्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. डॉक्टरांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत सांगतात की, जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असेल किंवा दिवसभर उत्साही राहायचं असेल, तर दररोज किमान 2-3 लिटर प्या. पाण्याच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन आणि पोषण पेशींपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पाणी जरी आपल्यासाठी अमृत असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायले तर यामुळे अनेक नुकसान होऊ शकते.

पाणी पिताना 'या' चुका करू नका

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पिण्याचे पाणी

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिऊ नये. एका अभ्यासानुसार प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये प्लास्टिकचा कचरा वाढतो. मायक्रोप्लास्टिक प्रदूषण 80 टक्के लोकांच्या रक्तात आढळते. त्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊन कर्करोग देखील होऊ शकतो.

तुम्ही दिवसातून किती पाणी पिणं गरजेचं? 

पुरेसे पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. आजकाल कामामुळे लोक पाणी प्यायला विसरतात. तज्ज्ञांचे मत आहे की, हायड्रेटेड राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.

एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका, यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो.

अनेकजण एकाच वेळी खूप पाणी पिण्याची चूक करतात. मात्र, एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने सूज, अस्वस्थता देखील येऊ शकते, जे तुमच्यासाठी धोकादायक आहे.

जेवताना पाणी पिऊ नये

जेवताना पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी प्यायल्याने शरीराला अन्न पचण्यास त्रास होतो. जेवणापूर्वी किंवा नंतर किमान 30 मिनिटे पाणी प्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या होत नाही.

फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका

खूप थंड पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीराची अन्न पचवण्याची क्षमता कमी होऊ शकते. तज्ञांच्या मते, रूम टेंम्प्रेचरनुसार किंचित उबदार पाणी प्यावे.

जास्त खनिजे असलेले पाणी पिऊ नका

जास्त खनिजे असलेले पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हे पाणी जास्त प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. 

उभे राहून पाणी पिऊ नका

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटावर परिणाम होतो. त्यामुळे पाणी पिताना बसून ते आरामात प्यावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्या

Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget