एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते? 'या' वेळी चालणे टाळा

Health Tips : चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते. शरीर उबदार ठेवण्यासोबतच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.

Health Tips : सकाळी आणि संध्याकाळी चालणे आरोग्यासाठी (Health Tips) फायदेशीर आहे. याचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत. दैनंदिन जीवनात (Lifestyle) बरेच लोक चालायला (Walk) बाहेर पडतात पण हिवाळा (Winter Season) येताच ते फिरायला जाणे टाळतात. काहींना सकाळी उठताना त्रास होतो तर काहींना आळसामुळे अंथरूणातून उठावेसे वाटत नाही. पण हिवाळ्यात खरंच बाहेर वॉक करायला जावं का? याचं उत्तर 'हो' असं आहे. तर, चला जाणून घेऊयात किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते. 

चालण्याचे फायदे 

चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते. शरीर उबदार ठेवण्याबरोबरच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.

हिवाळ्यात चालायला जाण्यााधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा 

  • योग्य कपडे घालूनच फिरायला जा.
  • शरीर पूर्णपणे झाकल्यानंतरच घराबाहेर पडा.
  • फक्त उबदार कपड्यांना प्राधान्य द्या.
  • वेगाने चालणे किंवा धावणे लगेच सुरू करू नका.
  • घरातून बाहेर पडल्यानंतर हळू चालायला सुरुवात करा आणि नंतर चालण्याचा वेग वाढवा.
  • थंडीमुळे सकाळी उठण्यात अडचण येत असेल तर तुम्ही सकाळी 8.30 ते 9.30 किंवा संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत फिरायला जाऊ शकता. यावेळी सर्दी होण्याचा धोका कमी असतो.
  • जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या, दमा किंवा न्यूमोनिया असेल तर सकाळी फिरायला जाणे टाळा.
  • वृद्धांनी हिवाळ्यात फिरायला जाणे टाळावे.
     

हिवाळ्यात किती वेळ चालावे?

तज्ञांच्या मते, दररोज किमान 10,000 पावलं तरी चालणं आवश्यक आहे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवनात सर्वांना हे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास फिरायला जावे. त्यामुळे अनेक आजारांपासून तुमच्या आरोग्याचे रक्षण करता येते. तसेच, रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. सकाळची हवा घेतल्याने पूर्ण दिवस तुमचा मूडही फ्रेश राहतो. तसेच, शरीरात सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सकाळी आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर हिवाळ्यात नक्की चालायला जा. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा
तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget