एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले काहीच दिवस

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

RRB Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने RRB भर्ती 2025 अंतर्गत 1036 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली असून आता उमेदवारांना 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही नियोजित होती. अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना 18 फेब्रुवारीपर्यंत फी भरण्याची मुभा असेल आणि ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु?

पीजीटी (पदव्युत्तर शिक्षक)
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक)
PRT (प्राथमिक शिक्षक)
संगीत शिक्षक
महिला कनिष्ठ शाळेतील शिक्षिका
महिला सहाय्यक शिक्षिका (प्राथमिक शाळा)
प्रयोगशाळा सहाय्यक
ग्रंथपाल
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)

7 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

अर्जाची सुरुवात: 7 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
फी भरण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025 
अर्ज बदलण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?

अधिसूचनेनुसार, पदव्युत्तर, पदवीधर आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. काही पदांसाठी विशेष डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक असू शकते.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 48 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?

लेखी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्रांची तपासणी
वैद्यकीय चाचणी

दरम्यान, जे युवक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 7 जानेवारापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अनेक उमेदवारांना अर्ज भरता नाही आला, त्यामुळं रेल्वे विभागानं अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळं आता 16 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक आण पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी होती. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. या निर्यामुळं इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ही परीक्षा लेखी चार टप्प्यात होणार आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची शाररिक चाचणी देखील होणार आहे. यामध्ये उमेदवार यशस्वी झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटी वैद्यकीय चाचणी होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Loan Interest waiver scheme: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
Nashik Crime news: 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mumbai CNG Crisis : मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा तुटवडा
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Loan Interest waiver scheme: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
Nashik Crime news: 'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
'माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल', मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
Supreme Court on Digital Arrest: 'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
'तोपर्यंत देशातील कोणत्याच न्यायालयाने आरोपींना जामीन देऊ नये' डिजिटल अटकेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
टॅरिफ बहाद्दर डोनाल्ड ट्रम्प सपशेल बॅकफूटवर! भारतातील चहा, कॉफी आणि मसाल्यांवरील 50 टक्के कर रद्द
Nitish Kumar: नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
नितीशकुमारांवर संशयकल्लोळ? भाजप अजूनही मौनात, शेवटच्या क्षणी राजीनाम्याची योजना सुद्धा बदलली! जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलली
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
1800 कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही; लेक अमित ठाकरेंवरील गुन्ह्याबाबत शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
Embed widget